Tuesday, May 5, 2026
Home Blog Page 76

Chhagan bhujbal’s march in mumbai against maratha reservation

0



Chhagan bhujbals march in mumbai against maratha reservation.1578947368421&height=422&w=768&width=759

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता आहे.

राज्यभरातील (maharashtra) अनेक ओबीसी नेत्यांकडून सरकारच्या या निर्णयाविरोधात निदर्शने केली जात असून हा शासन निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. सत्ताधारी महायुतीतील नेते आणि राज्य सरकारमधील मंत्रीही याला अपवाद नाहीत.

मराठा आरक्षणाबाबतच्या जीआरवरून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी सरकारविरोधात दंड थोपटले असून हा जीआर ओबीसींवर (OBC) अन्याय करणारा असल्याचं म्हटलं आहे. अशातच आता ओबीसी नेत्यांकडून आंदोलनासाठी मोर्चेबांधणी केली जात असून ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकण्याची शक्यता आहे.

सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे (GR) मराठा समाजातील (Maratha Reservation) अनेक व्यक्तींना कुणबी दाखले मिळून त्यांचे ओबीसीकरण होण्याची भीती ओबीसीतील इतर जातींना आहे.

या पार्श्वभूमीवर सरकार दरबारी आपला रोष व्यक्त करण्यासाठी आम्हीही मुंबईत (mumbai) लाखोंच्या संख्येने धडक देऊ, असं ओबीसी नेत्यांकडून सांगितलं जात आहे. साधारण 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत ओबीसी मोर्चाचं आयोजन केलं जाणार असल्याचे समजते.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी लाखो आंदोलकांसह मुंबईत (mumbai) उपोषण करत सरकारला झुकण्यास भाग पाडलं आणि आपल्या मागण्या मान्य केल्या.

मात्र या शासन निर्णयामुळे अस्वस्थ झाल्यामुळे ओबीसींकडूनही मुंबईत मोर्चाचं आयोजन केलं जाणार असल्याने सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

Asia Cup 2025: बांग्लादेश ने हांगकांग से किया 11 साल पुराना हिसाब बराबर, 7 विकेट से धमाकेदार जीत

0


कप्तान लिटन दास (39 गेंदों पर 59 रन) की शानदार अर्धशतकीय पारी की बदौलत बांग्लादेश ने एशिया कप के ग्रुप बी मुकाबले में हांगकांग को सात विकेट से हराकर अपनी पहली टी20 अंतरराष्ट्रीय जीत दर्ज की. यह मैच गुरुवार को शेख जायद क्रिकेट स्टेडियम में खेला गया.

144 रन के लक्ष्य का पीछा करते हुए बांग्लादेश ने 14 गेंद शेष रहते जीत हासिल की. लिटन और तौहीद हृदॉय (नाबाद 35) के बीच तीसरे विकेट के लिए 95 रन की साझेदारी ने टीम की जीत की नींव रखी. लिटन की संयमित पारी और सही समय पर तेजी से रन बटोरने की रणनीति ने बांग्लादेश को मजबूत स्थिति में बनाए रखा. इससे पहले गेंदबाजों के अनुशासित प्रदर्शन ने हांगकांग को 143/7 तक सीमित कर दिया.

बांग्लादेश की शुरुआत परवेज हुसैन इमोन के कुछ आकर्षक शॉट्स से हुई, लेकिन वह आयुष शुक्ला की गेंद पर कैच आउट हो गए. तंजीद हसन भी अधिक समय तक टिक नहीं सके. हालांकि, हांगकांग की 11 अतिरिक्त रन की गलती ने बांग्लादेश को पावर-प्ले में 51/2 तक पहुंचा दिया.

इसके बाद लिटन और हृदॉय ने स्ट्राइक रोटेट कर रन गति बनाए रखी. लिटन ने 14वें ओवर में तेजी दिखाते हुए लगातार चौके-छक्के जड़े और 33 गेंदों में अपना अर्धशतक पूरा किया. उन्होंने ईशान खान और यासिम मुर्तजा के खिलाफ आक्रामक खेल दिखाया. हालांकि, अतीक इक़बाल ने उन्हें 59 रन पर बोल्ड कर दिया, लेकिन तब तक बांग्लादेश जीत के काफी करीब पहुंच चुका था.

हांगकांग 143/7 (निज़ाकत खान 42, ज़ीशान अली 30; तंजीम हसन साकिब 2/21, रिशाद हुसैन 2/31)

बांग्लादेश 144/3, 17.4 ओवर में (लिटन दास 59, तौहीद हृदॉय नाबाद 35; अतीक इक़बाल 1/13, आयुष शुक्ला 1/32)

वनडे रिटायरमेंट की अटकलों के बीच रोहित शर्मा का बड़ा ऐलान, जो कहा वो सुनकर भारतीय फैंस हो जाएंगे खुश

0


Rohit Sharma On ODI Retirement: रोहित शर्मा के वनडे क्रिकेट से संन्यास लेने की अटकलें काफी समय से लगाई जा रही हैं. भारत के खिलाड़ी ने जब से टेस्ट क्रिकेट से रिटायरमेंट लिया है, तब से ही वनडे से भी संन्यास लेने की चर्चा तेज हो गई है, लेकिन अब रोहित शर्मा ने इन सभी अटकलों को पूरी तरह से खारिज कर दिया है और वे फिर एक बार टीम इंडिया के लिए खेलने के लिए तैयार हैं.

रोहित शर्मा का संन्यास पर बड़ा ऐलान

भारत की वनडे टीम के कप्तान रोहित शर्मा ने अपने इंस्टाग्राम अकाउंट पर एक वीडियो शेयर किया है, जिसमें हिटमैन नेट में प्रैक्टिस करते नजर आ रहे हैं. इस वीडियो में रोहित शर्मा कह रहे हैं कि ‘मैं फिर से यहां हूं और मुझे बहुत अच्छा लग रहा है’. रोहित शर्मा के इस स्टेटमेंट से साफ है कि वो वनडे क्रिकेट छोड़कर अभी कहीं नहीं जा रहे हैं.


ऑस्ट्रेलिया के खिलाफ खेलेंगे रोहित शर्मा

भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा ने इस वीडियो को शेयर करने से एक दिन पहले 10 सितंबर को बैटिंग पैड पहनते हुए भी फोटो शेयर किया था. रोहित शर्मा ने टी20 वर्ल्ड कप 2024 में फाइनल जीतने के बाद टी20 क्रिकेट से संन्यास का ऐलान कर दिया था. वहीं 7 मई को इस खिलाड़ी ने टेस्ट क्रिकेट से भी रिटायरमेंट ले लिया. लेकिन रोहित शर्मा अब भारत की अगली वनडे सीरीज के लिए ऑस्ट्रेलिया दौरे पर जाने वाले हैं. इस सीरीज के शुरू होने अभी में एक महीने से भी ज्यादा का समय है, लेकिन इससे पहले ही रोहित ने बैटिंग प्रैक्टिस शुरू कर दी है. भारत और ऑस्ट्रेलिया के बीच वनडे और टी20 सीरीज का आगाज 19 अक्टूबर से होगा.

यह भी पढ़ें

ये बाबर आजम वाली टीम नहीं है, भारत-पाक एशिया कप मैच से पहले सलमान आगा के बड़े-बड़े दावे

New bomb threat in mumbai puts police on high alert

0



New bomb threat in mumbai puts police on high alert.1578947368421&height=768&w=768&width=1368

मुंबईत (mumbai) पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. मुंबईजवळील समुद्रात बॉम्बस्फोटाची ( धमकी (threat) देत एका अज्ञात व्यक्तीने फोन केला आहे.

नवी मुंबईतील (navi mumbai) महापे येथील आपत्कालीन हेल्पलाइन 112 वर याबाबतचा फोन आला. त्यानंतर मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यात आले.

धमकीचा फोन कॉल आल्यानंतर मुंबई पोलिसांना तात्काळ सतर्क करण्यात आले आणि समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपासासह सखोल तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन नेमका कुठून आला आणि कोणी केला हे शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात ही माहिती खरी नसल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, गुप्तचर विभाग आणि दहशतवाद विरोधी पथक (ATA) देखील या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करत आहेत आणि सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले आहे. नौदलालाही याची माहिती देण्यात आली आहे.


हेही वाचा

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्र्यांनी केली चर्चा

0



नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्र्यांनी केली चर्चा.1578947368421&height=701&w=768&width=1080

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी फोनवर चर्चा केली. उपमुख्यमंत्र्यांनी पर्यटकांना आश्वासन दिले की, या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात सुरक्षितपणे आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

नेपाळमध्ये अडकले राज्यातील सुमारे 150 पर्यटक

नेपाळमध्ये राज्यातील सुमारे 150 पर्यटक अडकले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री त्यापैकी काही पर्यटकांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी नेपाळमधील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या पर्यटकांच्या गटाची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.

त्यांना महाराष्ट्रात परत आणण्याचे प्रयत्न

राज्याच्या मुरबाड तालुक्यातील मोठ्या संख्येने पर्यटक अडकले आहेत आणि शिंदे यांनी त्यांच्याशी मोबाईल फोनवरून संवाद साधला आणि केंद्र सरकारच्या मदतीने त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

ठाण्याच्या मुरबाडमधील 112 पर्यटक नेपाळला गेले होते. मुरबाडमधील दोन ग्रुप नेपाळला पर्यटनाला गेले होते. मात्र, तरुणांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने नेपाळची विमानसेवा, वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. दुसरीकडे नेपाळनेही भारताच्या सीमारेषा बंद केल्या आहेत. त्यामुळे मुरबाडमधील सर्व पर्यटक नेपाळमध्ये अडकले.


हेही वाचा

मुंबईतील 574 रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार


महाराष्ट्रात नो पीयूसी, नो फ्यूल नियम लवकरच लागू होणार

UAE के खिलाफ जीत के बाद टीम इंडिया के कप्तान सूर्यकुमार यादव ने पाकिस्तान को लेकर क्या कहा, जानिए

0


भारतीय कप्तान सूर्यकुमार यादव ने बुधवार को यहां एशिया कप टी20 क्रिकेट टूर्नामेंट के ग्रुप ए मैच में संयुक्त अरब अमीरात पर जीत दर्ज करने के बाद अपने गेंदबाजों के प्रदर्शन की प्रशंसा की. कलाई के स्पिनर कुलदीप यादव ने मेजबान टीम के कमजोर बल्लेबाजी क्रम को ध्वस्त करने के बाद चार विकेट झटके जिससे भारत ने नौ विकेट की आसान जीत से अपना अभियान शुरू किया.

सूर्यकुमार ने मैच के बाद कहा, ‘‘लड़कों ने शानदार प्रदर्शन किया. हम मैदान पर पूरी ऊर्जा के साथ उतरना चाहते थे और बल्लेबाजी में भी यही चीज दिखाई दी. विकेट अच्छा था, लेकिन यहां बहुत गर्मी भी है. ’’ उन्होंने कहा, ‘‘स्पिनरों ने अच्छी गेंदबाजी की लेकिन (जसप्रीत) बुमराह, शिवम (दुबे) और हार्दिक (पंड्या) ने भी बढ़िया गेंदबाजी की.’’

सूर्यकुमार ने अभिषेक शर्मा (30 रन) की भी तारीफ की. उन्होंने कहा, ‘‘अभिषेक इस समय इस प्रारूप में शीर्ष बल्लेबाज हैं और इसका कारण उनकी यही (आक्रामक) शैली है, पर निगाहें अगले मुकाबले (14 सितंबर को पाकिस्तान के खिलाफ) पर हैं. ’’

यूएई के कप्तान मोहम्मद वसीम ने कहा, ‘‘हमने बल्लेबाजी में अच्छी शुरुआत की लेकिन इसके बाद हमने लगातार विकेट गंवा दिए और यही हमारी हार का कारण रहा.’’ उन्होंने कहा, ‘‘भारत एक मजबूत टीम है और उन्होंने बेहतरीन गेंदबाजी. उन्होंने अपनी रणनीति पर पूरी तरह से अमल किया. हम इन गलतियों से सीखने का प्रयास करेंगे और वापसी करेंगे.’’

‘मैन ऑफ द मैच’ रहे कुलदीप यादव ने कहा, ‘‘मैं अपनी गेंदबाजी और फिटनेस पर काम कर रहा था. मैं बस लेंथ को सही जगह हिट करने का प्रयास करता हूं.’’

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com