Thursday, March 5, 2026
Home Blog Page 12

ठाणेकरांनो, लक्ष द्या! 30 जानेवारी रोजी 24 तास पाणीपुरवठा बंद

0



ठाणेकरांनो लक्ष द्या 30 जानेवारी रोजी 24 तास पाणीपुरवठा बंद.1578947368421&height=460&w=768&width=817

ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा–मानपाडा आणि वागळे भागांतील नागरिकांना शुक्रवार, 30 जानेवारी 2026 रोजी 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तातडीच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र (HSR जलसाठा) येथे पाइपलाइन क्रमांक 1, 2 आणि 3 चे उन्नतीकरण तसेच तातडीची दुरुस्ती व देखभाल केली जाणार आहे. त्यामुळे गुरुवार, 29 जानेवारी 2026 रोजी रात्री 12.00 वाजल्यापासून ते शुक्रवार, 30 जानेवारी 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

या कालावधीत खालील भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे:

  • दिवा आणि कळवा प्रभाग समिती क्षेत्र

  • मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 आणि 31 (काही भाग वगळता)

  • वागळे प्रभाग समिती: रुपादेवी पाडा, किसान नगर क्रमांक 2, नेहरू नगर

  • मानपाडा प्रभाग समिती: कोळशेत खालचा गाव

पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतरही पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि या कालावधीत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा

मुंबईतील ‘या’ भागात 7 फेब्रुवारीपर्यंत 10% पाणीकपात

वेस्टइंडीज की टीम में बड़े-बड़े हिटर्स शामिल, 2026 टी20 वर्ल्ड कप के लिए 15 सदस्यीय स्क्वाड घोषित

0


2026 टी20 वर्ल्ड कप के लिए वेस्टइंडीज ने अपनी 15 सदस्यीय टीम घोषित कर दी है. इस बार शाय होप इस पूर्व वर्ल्ड चैंपियन टीम की कप्तानी करते नजर आएंगे. वेस्टइंडीज का वर्ल्ड कप स्क्वाड उन खिलाड़ियों से भरा हुआ है, जो फ्रैंचाइजी क्रिकेट में अच्छा करते आए हैं.

वेस्टइंडीज टीम ने हाल ही में अफगानिस्तान के खिलाफ टी20 सीरीज खेली थी, लेकिन उस सीरीज के अधिकांश खिलाड़ियों को वर्ल्ड कप स्क्वाड में स्थान नहीं मिल पाया है. बल्लेबाजों में सिर्फ जॉनसन चार्ल्स, शिमरोन हेटमायर और ब्रेंडन किंग ही स्क्वाड में अपना स्थान सुरक्षित रख पाए हैं.

टी20 वर्ल्ड कप के लिए वेस्टइंडीज का स्क्वाड: शाय होप (कप्तान), शिमरोन हेटमायर, जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, मैथ्यू फोर्डे, जेसन होल्डर, अकील होसेन, शमर जोसेफ, ब्रैंडन किंग, गुडाकेश मोती, रोवमैन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सैम्पसन, जेडेन सील्स, रोमारियो शेफर्ड

वेस्टइंडीज टीम के पेस अटैक में जेसन होल्डर, शमार जोसेफ, मैथ्यू फोर्ड और जेडन सील्स को शामिल किया गया है. वहीं स्पिन डिपार्टमेंट का भार अकील होसैन, रॉस्टन चेज और गुड़ाकेश मोती संभालेंगे. एविन लुइस और अल्जारी जोसेफ को टीम में जगह नहीं मिली है. ये दोनों खिलाड़ी लगातार चोटों से जूझते रहे हैं.

वेस्टइंडीज 2 बार की टी20 वर्ल्ड चैंपियन टीम रही है. उसे इंग्लैंड, स्कॉटलैंड, नेपाल और इटली के साथ ग्रुप D में जगह मिली है. वेस्टइंडीज का पहला मैच 7 फरवरी को स्कॉटलैंड के साथ होगा. स्कॉटलैंड, जिसे वर्ल्ड कप में बांग्लादेश की जगह ली है. वेस्टइंडीज की टीम आखिरी बार 2016 में विश्व विजेता बनी थी.

Fastest T20I Fifty: अभिषेक शर्मा ने रचा इतिहास, बनाई टी20 में दूसरी सबसे तेज फिफ्टी, बड़े-बड़े दिग्गज रह गए पीछे

0


अभिषेक शर्मा ने न्यूजीलैंड के खिलाफ तीसरे टी20 मैच में इतिहास रच दिया है. वो भारत के लिए दूसरा सबसे तेज अर्धशतक लगाने वाले बल्लेबाज बन गए हैं. उन्होंने इस मुकाबले में केवल 14 गेंदों में पचासा पूरा किया. फिफ्टी लगाने तक उन्होंने अपनी पारी में 5 चौके और 4 छक्के लगाए. अभिषेक भारत के लिए दूसरा सबसे तेज और दुनिया में तीसरी सबसे तेज फिफ्टी लगाने वाले बल्लेबाज बन गए हैं.

भारत के लिए दूसरी सबसे तेज फिफ्टी

अंतर्राष्ट्रीय टी20 क्रिकेट इतिहास में भारत के लिए सबसे तेज अर्धशतक लगाने का रिकॉर्ड युवराज सिंह के नाम है. उन्होंने 2007 टी20 वर्ल्ड कप में इंग्लैंड के खिलाफ 12 गेंद में फिफ्टी पूरी की थी. ICC के फुल मेंबर देशों में यह आज भी सबसे तेज फिफ्टी लगाने का वर्ल्ड रिकॉर्ड है.

  • 12 गेंद – युवराज सिंह
  • 14 गेंद – अभिषेक शर्मा
  • 16 गेंद – हार्दिक पांड्या

दुनिया में तीसरा सबसे तेज अर्धशतक

अभिषेक शर्मा ने 14 गेंद में फिफ्टी पूरी की. यह टी20 इंटरनेशनल क्रिकेट में आईसीसी के फुल मेंबर देशों में दुनिया की तीसरी सबसे तेज फिफ्टी है. नामीबिया के जेन फाइलिंक ने 13 गेंद में टी20 फिफ्टी लगाई हुई है. अभिषेक शर्मा अब इस सूची में न्यूजीलैंड के कॉलिन मनरो के बराबर आ गए हैं, जिन्होंने 2016 में श्रीलंका के खिलाफ 14 गेंद में अर्धशतक जड़ दिया था.

  • 12 गेंद – युवराज सिंह
  • 13 गेंद – जैन फ्राइलिंक
  • 14 गेंद – कॉलिन मनरो
  • 14 गेंद – अभिषेक शर्मा

यह भी पढ़ें:

IND vs NZ: 357 दिन बाद लिया कोई विकेट, इस भारतीय गेंदबाज को आखिरकार मिली सफलता

मनसे शिवसेनेच्या विरोधानंतरही बिहार भवनाचे वचन

0



मनसे शिवसेनेच्या विरोधानंतरही बिहार भवनाचे वचन.1578947368421&height=749&w=768&width=1200

मुंबईत (mumbai) बिहार भवन बांधण्याच्या बिहार (bihar) सरकारच्या योजनेला शिवसेना (यूबीटी) (shiv sena ubt) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (mns) यांनी विरोध केला.

मात्र आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू आणि भाजपने दोन्ही पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

प्रस्तावित इमारत कोणत्याही किंमतीत बांधली जाईल असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.  

मनसे-शिवसेना (यूबीटी) च्या विरोधावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि बिहार ग्रामीण बांधकाम मंत्री अशोक चौधरी यांनी महाराष्ट्रातील दोन्ही पक्षांवर गुंडगिरीचा आरोप केला आहे.

“बिहार भवन (bihar bhavan) कोणत्याही परिस्थितीत बांधले जाईल.” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

यापूर्वी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दावा केला होता की त्यांचा पक्ष मुंबईत बिहार भवन बांधण्यास परवानगी देणार नाही. 

नियोजित 30 मजली इमारतीत 178 खोल्या आणि 240 खाटांची वसतिगृहे असतील जी विशेषतः कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी असतील.


हेही वाचा

24-hour water cut in thane, including mulund

0



24 hour water cut in thane including mulund.1578947368421&height=460&w=768&width=817

मुलुंडमध्ये (mulund) वैतरणा मुख्य जलवाहिनीवरील 12 जलजोडण्या मुख्य जलवाहिनीवर स्थलांतरित करण्यासाठी पाणीपुरवठा (water supply) बंद करण्यात येणार आहे.

तसेच भांडुपमधील (bhandup) खिंडीपाडातील जलवाहिनीला लोखंडी झाकण बसवण्यासाठी मंगळवार, 27 जानेवारीला सकाळी 10 ते बुधवार, 28 जानेवारीला सकाळी 10 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.

या कामामुळे मुलुंड व भांडुपसह ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद (water cut) राहणार आहे.

मुलुंडमधील अमरनगर, गरखाचाळ, जय शास्त्री नगर, पंचशील नगर, हनुमानपाडा, राहुल नगर, मुलुंड वसाहत, मलबार हिल मार्ग, स्वप्ननगरी, वीणा नगर, योगी हिल, मॉडेल टाऊन मार्ग, बी. आर. मार्ग, वैशालीनगर, घाटीपाडा व गुरुगोविंद सिंग मार्ग लगतचा परिसर, मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता , लाल बहादूर शास्त्री मार्ग, जे. एन. मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी मार्ग, गोशाळा मार्ग, नाहुरगाव येथे पाणीकपात केली जाणार आहे

भांडुपमधील खिंडीपाडा अ) लोअर खिंडीपाडा, ब) अप्पर खिंडीपाडा येेथे पाणीकपात केली जाणार आहे.

ठाण्यातील किसननगर (पूर्व), किसननगर (पश्चिम), भटवाडी येथे पाणीकपात केली जाणार आहे.

येथील प्रशासनाकडून रहिवाशांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा

एसी लोकलमुळे चर्चगेट–विरार मार्गावरील सामान्य प्रवाशांना फटका

0



एसी लोकलमुळे चर्चगेट–विरार मार्गावरील सामान्य प्रवाशांना फटका.1578947368421&height=768&w=768&width=1368

चर्चगेट ते विरारदरम्यान आणखी १२ वातानुकूलित (एसी) लोकल सुरू करण्याची घोषणा पश्चिम रेल्वेने केली असली, तरी यासाठी सर्वसाधारण लोकलच्या १२ फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या २६ जानेवारीपासून होणार आहे. एसी लोकल सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत शंभरहून अधिक सर्वसाधारण लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात आता आणखी १२ फेऱ्यांची भर पडणार असल्यामुळे सर्वसामान्य लोकलमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे त्यांनी पश्चिम रेल्वेच्या या निर्णयाबाबत संताप व्यक्त केला आहे.

धावत्या लोकलमधून पडून होणारे मृत्यू कमी करण्यासह प्रवास गारेगार होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एसी लोकल सुरू केली. प्रथम श्रेणीच्या तुलनेत एसी लोकलचे तिकीट-पास महाग असूनही एसी लोकलला गर्दी वाढत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांकडून अधिक एसी लोकल चालवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने आणखी एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्या फेऱ्या रद्द होणार?

पश्चिम रेल्वेच्या उपनगरी रेल्वेमध्ये सहा अप आणि सहा डाउन अशा एकूण १२ लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत. २६ जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. नव्या एसी फेऱ्या सामान्य लोकलच्या जागी चालवण्यात येतील. त्यामुळे एसी लोकल फेऱ्यांची संख्या १०९वरून १२०वर पोहोचली आहे. एकूण लोकल फेऱ्यांच्या संख्येत कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून हा आकडा एक हजार ४०६ इतका कायम असणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.


PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com