- मेष: आत्मविश्वासाने पुढे जा.
- वृषभ: कौटुंबिक आनंद मिळेल.
- मिथुन: नवीन माहिती आत्मसात करा.
- कर्क: आर्थिक स्थिरता राहील.
- सिंह: कार्यात यश मिळेल.
- कन्या: नवीन कौशल्य शिका.
- तूळ: प्रेमात आनंद मिळेल.
- वृश्चिक: करिअरमध्ये प्रगती होईल.
- धनु: प्रवासाचा आनंद घ्या.
- मकर: सामाजिक मान वाढेल.
- कुंभ: सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल.
- मीन: भावनिक स्थिरता राहील.
BadlapurCity | २३ जुलै २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य आणि दिवसाचा शुभ रंग
शुभमन गिल के बल्ले की कीमत कितनी है? क्या क्रिकेटरों को फ्री में मिलते हैं बैट

शुभमन गिल इस समय भारत के सबसे बेहतरीन युवा खिलाड़ियों में से एक हैं. गिल भारत के लिए कई मौकों पर शानदार प्रदर्शन कर चुके हैं. गिल जिस बल्ले का इस्तेमाल करते हैं वो काफी महंगा होता है. अब सवाल ये है कि क्या क्रिकेटर्स खुद ही इतना महंगा बल्ला खरीदते हैं या उन्हें बैट फ्री में मिलता है.

बता दें कि ज्यादातर बल्लेबाज जिनके पास स्पॉन्सरशिप होती है, उन्हें बैट फ्री में मिल जाता है. लेकिन अगर किसी बल्लेबाज के पास स्पॉन्सरशिप नहीं हैं, तो उसे बैट फ्री में नहीं मिलता है.

भारतीय टेस्ट टीम के कप्तान गिल MRF के बैट से खेलते हैं. इसी साल गिल ने इस कंपनी के साथ डील साइन की है. रिपोर्ट्स के मुताबिक गिल को एमआरएफ की तरफ से सलाना 10 करोड़ रुपये मिलेंगे.

गिल ने एमआरएफ के साथ डील साइन की है. गिल अब जब तक एमआरएफ के साथ जुड़े रहेंगे, तब तक एमआरएफ ही गिल को बल्ला देगी, गिल को बैट फ्री में मिलेंगे.

गिल का बल्ला काफी महंगा है. गिल के बल्ले की कीमत की सटीक जानकारी नहीं हैं. लेकिन रिपोर्ट्स के मुताबिक उनके बल्ले की कीमत 50 से 60 हजार रुपये है.

गिल को हाल ही में भारतीय टेस्ट टीम का कप्तान बनाया गया है. गिल इस समय इंग्लैंड दौरे पर हैं. जहां भारतीय टीम इंग्लैंड से पांच मैचों की टेस्ट सीरीज खेल रही है.
Published at : 22 Jul 2025 05:09 PM (IST)
क्रिकेट फोटो गैलरी
क्रिकेट वेब स्टोरीज
An important decision of the health department for blood banks

राज्यात (maharashtra) आवश्यकता नसताना अनेक रक्तपेढ्यांना सरसकट मान्यता देण्यात आली असताना राज्य रक्त संक्रमण परिषदेने (Health Department) अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
वार्षिक दोन हजार युनिटपेक्षा कमी रक्तसंकलन असलेल्या रक्तपेढ्यांनी शिबिरांचे आयोजन करून, रक्तदानासंदर्भात जनजागृती निर्माण करून रक्तसंकलन वाढवण्याचे निर्देश परिषदेने दिले आहेत.
रक्ताचे योग्य संकलन होत नसेल तर अशा रक्तपेढ्या (Blood Banks) सुरू ठेवण्याचे कारणच काय, असा प्रश्न उपस्थित करून या रक्तपेढ्या बंद करण्याचे संकेत आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
काही महिन्यांपूर्वी राज्यातील (maharashtra) अनेक रक्तपेढ्यांना सरसकट मान्यता देण्यात आली आहे. त्यावेळी दिलेल्या निर्देशांचे पालनही करण्यात आलेले नाही. पश्चिम महाराष्ट्रामधून रक्तपेढ्यांसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत.
लोकसंख्येनुसार रक्तपेढ्यांची उपलब्धता गरजेची असताना अतिरिक्त रक्तपेढ्यांची गरज आहे का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने 21 सप्टेंबर 2015 रोजी दिलेल्या निर्देशानुसार रक्तकेंद्रांचे स्वेच्छिक वार्षिक रक्तसंकलन दोन हजार युनिटपेक्षा अधिक असायला हवे.
या निर्देशांना दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असला तरी त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे अशा रक्तपेढ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये तातडीने सुधारणा करणे अपेक्षित असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले आहेत.
हेही वाचा
BadlapurCity | २२ जुलै २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य आणि दिवसाचा शुभ रंग
- मेष: नवीन प्रकल्प यशस्वी होईल.
- वृषभ: आर्थिक लाभ होईल.
- मिथुन: मित्रांशी संवाद सुखकर.
- कर्क: कौटुंबिक वेळ आनंददायी.
- सिंह: नेतृत्वाची भूमिका घ्या.
- कन्या: आरोग्य चांगले राहील.
- तूळ: सामाजिक कार्यात सहभाग घ्या.
- वृश्चिक: आत्मविश्वासाने निर्णय घ्या.
- धनु: शैक्षणिक यश मिळेल.
- मकर: व्यावसायिक प्रगती होईल.
- कुंभ: सर्जनशीलता वाढेल.
- मीन: अध्यात्मिक प्रगती होईल.
An important decision of the health department for blood banks

राज्यात (maharashtra) आवश्यकता नसताना अनेक रक्तपेढ्यांना सरसकट मान्यता देण्यात आली असताना राज्य रक्त संक्रमण परिषदेने (Health Department) अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
वार्षिक दोन हजार युनिटपेक्षा कमी रक्तसंकलन असलेल्या रक्तपेढ्यांनी शिबिरांचे आयोजन करून, रक्तदानासंदर्भात जनजागृती निर्माण करून रक्तसंकलन वाढवण्याचे निर्देश परिषदेने दिले आहेत.
रक्ताचे योग्य संकलन होत नसेल तर अशा रक्तपेढ्या (Blood Banks) सुरू ठेवण्याचे कारणच काय, असा प्रश्न उपस्थित करून या रक्तपेढ्या बंद करण्याचे संकेत आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
काही महिन्यांपूर्वी राज्यातील (maharashtra) अनेक रक्तपेढ्यांना सरसकट मान्यता देण्यात आली आहे. त्यावेळी दिलेल्या निर्देशांचे पालनही करण्यात आलेले नाही. पश्चिम महाराष्ट्रामधून रक्तपेढ्यांसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत.
लोकसंख्येनुसार रक्तपेढ्यांची उपलब्धता गरजेची असताना अतिरिक्त रक्तपेढ्यांची गरज आहे का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने 21 सप्टेंबर 2015 रोजी दिलेल्या निर्देशानुसार रक्तकेंद्रांचे स्वेच्छिक वार्षिक रक्तसंकलन दोन हजार युनिटपेक्षा अधिक असायला हवे.
या निर्देशांना दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असला तरी त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे अशा रक्तपेढ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये तातडीने सुधारणा करणे अपेक्षित असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले आहेत.
हेही वाचा
BadlapurTimes| बदलापूरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त ‘नित्या क्लासेस’तर्फे भव्य भरतनाट्यम कार्यक्रम
पत्रकार योगेश येलवे
बदलापूर, १९ जुलै २०२५ — बदलापूर शहरातील संस्कृतीप्रेमी नागरिकांसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस यंदा खास ठरला. गुरुपौर्णिमेच्या पावन दिनाचे औचित्य साधत ‘नित्या क्लासेस’च्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य भरतनाट्यम कार्यक्रम सर्वांच्याच लक्षात राहणारा ठरला. या कार्यक्रमात शहरातील विविध वयोगटातील शेकडो विद्यार्थ्यांनी पारंपरिक शास्त्रीय नृत्यप्रकार भरतनाट्यम सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि नृत्य सादरीकरणाची संकल्पना प्रसिद्ध नृत्यशिक्षिका फाल्गुनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आली. त्यांच्या कुशल प्रशिक्षणामुळे आणि मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी रंगमंचावर अत्यंत शिस्तबद्ध आणि अभिजात सादरीकरण करून गुरूंप्रती आपली निष्ठा, आदरभावना आणि कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरणाने झाली. त्यानंतर विविध थीम्सवर आधारित नृत्याविष्कार सादर करण्यात आले. ‘नटराज वंदना’, ‘देवी स्तुती’, ‘कथात्मक भरतनाट्यम’, आणि ‘रासलीला’ अशा विविध भागांत विभागलेले नृत्य सादरीकरण हे रसिक प्रेक्षकांसाठी एक अद्वितीय कलात्मक मेजवानी होती. विविध ताल, मुद्रा, अभिनय आणि नाट्यछटा यांनी परिपूर्ण असलेली ही सादरीकरणे विद्यार्थ्यांनी अत्यंत समर्पित भावनेने सादर केली.
फाल्गुनी पवार यांनी आपल्या भाषणात गुरूंचे महत्त्व विषद करताना सांगितले की, “गुरुपौर्णिमा ही गुरूंच्या स्मरणाची, त्यांच्या योगदानाची आणि मार्गदर्शनाची जाणीव करून देणारी पवित्र संधी आहे. नृत्य हे केवळ कला नसून एक साधना आहे. आणि ती साधना गुरूच्या मार्गदर्शनाखालीच फलद्रूप होते.” त्यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि त्यांच्या पालकांच्या पाठिंब्याचेही विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये लहान मुलांपासून तरुण कलाकारांपर्यंत सर्वांचाच समावेश होता. काही विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच रंगमंचावर पाऊल टाकले, तर काहींनी यापूर्वी विविध मंचांवर नृत्य सादर केले होते. परंतु सर्वांनीच या कार्यक्रमात आपले सर्वोत्तम दिले आणि कला सादर करताना आपल्या गुरूंसमोर नतमस्तक झाले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पालकांसाठी विशेष ‘गुरू-शिष्य संवाद’ सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना वंदन करत कृतज्ञता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी भावस्पर्शी कविता, गीत, व नृत्य सादर करून आपले मनोगत व्यक्त केले.
नित्या क्लासेस या संस्थेची स्थापना काही वर्षांपूर्वी भरतनाट्यम व शास्त्रीय कलांचे मूल्यमापन, प्रचार व प्रसार यासाठी झाली होती. आज या संस्थेमध्ये शेकडो विद्यार्थी नियमित प्रशिक्षण घेत आहेत. फाल्गुनी पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्था केवळ नृत्यशिक्षण पुरवित नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, आणि भारतीय संस्कृतीचे बीजही रोवते.
या कार्यक्रमास बदलापूर शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पालक, स्वयंसेवक आणि संपूर्ण ‘नित्या क्लासेस’चा कार्यकर्ता वर्ग यांनी अथक मेहनत घेतली. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक नमन आणि प्रसाद वितरणाने झाला.
प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रचंड प्रतिसाद दिला. अनेक पालकांनी कार्यक्रमानंतर आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “आपल्या मुलांनी गुरूपौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे कला सादर करून गुरूंचा सन्मान केला, ही गोष्ट खूप अभिमानास्पद आहे.”
या कार्यक्रमाने गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व नव्याने अधोरेखित केले. भारतीय सांस्कृतिक वारशाला जपणारी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारी ही कला-यात्रा पुढील काळात अधिक व्यापक स्वरूपात बहरोवो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
गुरूपौर्णिमा हा दिवस ज्ञान, श्रद्धा आणि मार्गदर्शनाचा प्रतीक आहे. ‘नित्या क्लासेस’च्या माध्यमातून भरतनाट्यमसारख्या पारंपरिक नृत्यशैलीद्वारे या दिवसाचे केलेले स्मरण केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर ती होती गुरूंना वाहिलेली श्रद्धांजली — एक नृत्यमय कृतज्ञता.


