Saturday, August 2, 2025
Home Blog Page 6

BadlapurCity | २२ जुलै २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य आणि दिवसाचा शुभ रंग

  • मेष: नवीन प्रकल्प यशस्वी होईल.
  • वृषभ: आर्थिक लाभ होईल.
  • मिथुन: मित्रांशी संवाद सुखकर.
  • कर्क: कौटुंबिक वेळ आनंददायी.
  • सिंह: नेतृत्वाची भूमिका घ्या.
  • कन्या: आरोग्य चांगले राहील.
  • तूळ: सामाजिक कार्यात सहभाग घ्या.
  • वृश्चिक: आत्मविश्वासाने निर्णय घ्या.
  • धनु: शैक्षणिक यश मिळेल.
  • मकर: व्यावसायिक प्रगती होईल.
  • कुंभ: सर्जनशीलता वाढेल.
  • मीन: अध्यात्मिक प्रगती होईल.

An important decision of the health department for blood banks

0



An important decision of the health department for blood banks.1578947368421&height=1999&w=768&width=1999

राज्यात (maharashtra) आवश्यकता नसताना अनेक रक्तपेढ्यांना सरसकट मान्यता देण्यात आली असताना राज्य रक्त संक्रमण परिषदेने (Health Department) अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

वार्षिक दोन हजार युनिटपेक्षा कमी रक्तसंकलन असलेल्या रक्तपेढ्यांनी शिबिरांचे आयोजन करून, रक्तदानासंदर्भात जनजागृती निर्माण करून रक्तसंकलन वाढवण्याचे निर्देश परिषदेने दिले आहेत.

रक्ताचे योग्य संकलन होत नसेल तर अशा रक्तपेढ्या (Blood Banks) सुरू ठेवण्याचे कारणच काय, असा प्रश्न उपस्थित करून या रक्तपेढ्या बंद करण्याचे संकेत आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

काही महिन्यांपूर्वी राज्यातील (maharashtra) अनेक रक्तपेढ्यांना सरसकट मान्यता देण्यात आली आहे. त्यावेळी दिलेल्या निर्देशांचे पालनही करण्यात आलेले नाही. पश्चिम महाराष्ट्रामधून रक्तपेढ्यांसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत.

लोकसंख्येनुसार रक्तपेढ्यांची उपलब्धता गरजेची असताना अतिरिक्त रक्तपेढ्यांची गरज आहे का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने 21 सप्टेंबर 2015 रोजी दिलेल्या निर्देशानुसार रक्तकेंद्रांचे स्वेच्छिक वार्षिक रक्तसंकलन दोन हजार युनिटपेक्षा अधिक असायला हवे.

या निर्देशांना दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असला तरी त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे अशा रक्तपेढ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये तातडीने सुधारणा करणे अपेक्षित असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले आहेत.


हेही वाचा

BadlapurTimes| बदलापूरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त ‘नित्या क्लासेस’तर्फे भव्य भरतनाट्यम कार्यक्रम

0

पत्रकार योगेश येलवे

बदलापूर, १९ जुलै २०२५ — बदलापूर शहरातील संस्कृतीप्रेमी नागरिकांसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस यंदा खास ठरला. गुरुपौर्णिमेच्या पावन दिनाचे औचित्य साधत ‘नित्या क्लासेस’च्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य भरतनाट्यम कार्यक्रम सर्वांच्याच लक्षात राहणारा ठरला. या कार्यक्रमात शहरातील विविध वयोगटातील शेकडो विद्यार्थ्यांनी पारंपरिक शास्त्रीय नृत्यप्रकार भरतनाट्यम सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि नृत्य सादरीकरणाची संकल्पना प्रसिद्ध नृत्यशिक्षिका फाल्गुनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आली. त्यांच्या कुशल प्रशिक्षणामुळे आणि मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी रंगमंचावर अत्यंत शिस्तबद्ध आणि अभिजात सादरीकरण करून गुरूंप्रती आपली निष्ठा, आदरभावना आणि कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरणाने झाली. त्यानंतर विविध थीम्सवर आधारित नृत्याविष्कार सादर करण्यात आले. ‘नटराज वंदना’, ‘देवी स्तुती’, ‘कथात्मक भरतनाट्यम’, आणि ‘रासलीला’ अशा विविध भागांत विभागलेले नृत्य सादरीकरण हे रसिक प्रेक्षकांसाठी एक अद्वितीय कलात्मक मेजवानी होती. विविध ताल, मुद्रा, अभिनय आणि नाट्यछटा यांनी परिपूर्ण असलेली ही सादरीकरणे विद्यार्थ्यांनी अत्यंत समर्पित भावनेने सादर केली.

फाल्गुनी पवार यांनी आपल्या भाषणात गुरूंचे महत्त्व विषद करताना सांगितले की, “गुरुपौर्णिमा ही गुरूंच्या स्मरणाची, त्यांच्या योगदानाची आणि मार्गदर्शनाची जाणीव करून देणारी पवित्र संधी आहे. नृत्य हे केवळ कला नसून एक साधना आहे. आणि ती साधना गुरूच्या मार्गदर्शनाखालीच फलद्रूप होते.” त्यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि त्यांच्या पालकांच्या पाठिंब्याचेही विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये लहान मुलांपासून तरुण कलाकारांपर्यंत सर्वांचाच समावेश होता. काही विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच रंगमंचावर पाऊल टाकले, तर काहींनी यापूर्वी विविध मंचांवर नृत्य सादर केले होते. परंतु सर्वांनीच या कार्यक्रमात आपले सर्वोत्तम दिले आणि कला सादर करताना आपल्या गुरूंसमोर नतमस्तक झाले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पालकांसाठी विशेष ‘गुरू-शिष्य संवाद’ सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना वंदन करत कृतज्ञता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी भावस्पर्शी कविता, गीत, व नृत्य सादर करून आपले मनोगत व्यक्त केले.

नित्या क्लासेस या संस्थेची स्थापना काही वर्षांपूर्वी भरतनाट्यम व शास्त्रीय कलांचे मूल्यमापन, प्रचार व प्रसार यासाठी झाली होती. आज या संस्थेमध्ये शेकडो विद्यार्थी नियमित प्रशिक्षण घेत आहेत. फाल्गुनी पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्था केवळ नृत्यशिक्षण पुरवित नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, आणि भारतीय संस्कृतीचे बीजही रोवते.

या कार्यक्रमास बदलापूर शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पालक, स्वयंसेवक आणि संपूर्ण ‘नित्या क्लासेस’चा कार्यकर्ता वर्ग यांनी अथक मेहनत घेतली. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक नमन आणि प्रसाद वितरणाने झाला.

प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रचंड प्रतिसाद दिला. अनेक पालकांनी कार्यक्रमानंतर आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “आपल्या मुलांनी गुरूपौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे कला सादर करून गुरूंचा सन्मान केला, ही गोष्ट खूप अभिमानास्पद आहे.”

या कार्यक्रमाने गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व नव्याने अधोरेखित केले. भारतीय सांस्कृतिक वारशाला जपणारी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारी ही कला-यात्रा पुढील काळात अधिक व्यापक स्वरूपात बहरोवो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

गुरूपौर्णिमा हा दिवस ज्ञान, श्रद्धा आणि मार्गदर्शनाचा प्रतीक आहे. ‘नित्या क्लासेस’च्या माध्यमातून भरतनाट्यमसारख्या पारंपरिक नृत्यशैलीद्वारे या दिवसाचे केलेले स्मरण केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर ती होती गुरूंना वाहिलेली श्रद्धांजली — एक नृत्यमय कृतज्ञता.

चौथे टेस्ट से पहले टीम इंडिया को बड़ा झटका, सीरीज से बाहर हुआ ये बड़ा खिलाड़ी!

0


भारतीय ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी घुटने की चोट के कारण एंडरसन-तेंदुलकर ट्रॉफी के बाकी बचे दो टेस्ट मैचों से बाहर हो सकते हैं. नितीश ने रविवार को टीम के साथ वैकल्पिक प्रशिक्षण सत्र में हिस्सा नहीं लिया था.

ईएसपीएन क्रिकइन्फो की रिपोर्ट के अनुसार, रेड्डी को रविवार को जिम में ट्रेनिंग के दौरान चोट लगी. स्कैन रिपोर्ट में लिगामेंट में इंजरी का पता चला है.

रेड्डी की चोट के कारण शार्दुल ठाकुर की प्लेइंग इलेवन में वापसी हो सकती है. रेड्डी को भारत की बल्लेबाजी में गहराई लाने और चौथे तेज गेंदबाजी विकल्प के रूप में टीम में शामिल किया गया था. पहले टेस्ट से बाहर रहे रेड्डी दूसरा और तीसरा टेस्ट खेले थे.

रेड्डी का पिछले दो टेस्ट में निराशाजनक प्रदर्शन रहा. चार पारियों में वह सिर्फ 45 रन बना सके. लॉर्ड्स में पहली पारी में 30 रन उनका सर्वश्रेष्ठ स्कोर रहा. साथ ही दो टेस्ट में 2 विकेट उन्होंने लिए.

रेड्डी की इंजरी भारत की परेशानी बढ़ाने वाली है. आकाश दीप, अर्शदीप सिंह और ऋषभ पंत की इंजरी से भारतीय टीम पहले से ही मुश्किल में है. बाएं हाथ के तेज गेंदबाज अर्शदीप सिंह को एक प्रशिक्षण सत्र के दौरान हाथ में गहरी चोट लग गई थी.

चौथे टेस्ट से अर्शदीप सिंह बाहर हो चुके हैं. उनकी जगह बीसीसीआई ने अंशुल कंबोज को टीम में शामिल किया गया है. 24 साल के कंबोज ने हरियाणा के लिए 24 प्रथम श्रेणी मैचों में 79 विकेट लिए हैं. वह पिछले महीने में इंग्लैंड दौरे पर गई भारत ‘ए’ टीम का हिस्सा थे. दो चार दिवसीय मैचों में उनका प्रदर्शन अच्छा रहा था. मौजूदा सीरीज में इंग्लैंड ने भारत पर 2-1 की बढ़त बना ली है. मैनचेस्टर में 23 जुलाई से शुरू हो रहा चौथा टेस्ट इस सीरीज में बने रहने के लिए भारत के लिए बेहद अहम है.

BadlapurCity | २१ जुलै २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य आणि दिवसाचा शुभ रंग

  • मेष: सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल.
  • वृषभ: कौटुंबिक सुख वाढेल.
  • मिथुन: प्रवासात आनंद मिळेल.
  • कर्क: आर्थिक स्थिरता राहील.
  • सिंह: कार्यात स्थिरता राहील.
  • कन्या: नवीन कौशल्य आत्मसात करा.
  • तूळ: प्रेमात गोडवा येईल.
  • वृश्चिक: करिअरमध्ये यश मिळेल.
  • धनु: प्रवासाचा आनंद घ्या.
  • मकर: सामाजिक कार्यात यश मिळेल.
  • कुंभ: सर्जनशीलतेला वाव मिळेल.
  • मीन: भावनिक स्थिरता राहील.

IND VS ENG: मैनचेस्टर में सिर्फ 25 रन बनाते ही शुभमन गिल रचेंगे इतिहास, पाकिस्तानी खिलाड़ी का तोड़ेंगे बड़ा रिकॉर्ड

0


भारत और इंग्लैंड के बीच पांच मैचों की टेस्ट सीरीज का चौथा मैच 23 जुलाई से मैनचेस्टर में खेला जाएगा. इस दौरान शुभमन गिल के पास इतिहास रचने का मौका होगा. गिल इस मैच में सिर्फ 25 रन बना देंगे, तो वो पाकिस्तान के मोहम्मद यूसुफ का रिकॉर्ड तोड़ देंगे.

भारत और इंग्लैंड के बीच पांच मैचों की टेस्ट सीरीज का चौथा मैच 23 जुलाई से मैनचेस्टर में खेला जाएगा. इस दौरान शुभमन गिल के पास इतिहास रचने का मौका होगा. गिल इस मैच में सिर्फ 25 रन बना देंगे, तो वो पाकिस्तान के मोहम्मद यूसुफ का रिकॉर्ड तोड़ देंगे.

गिल ने अब तक सीरीज में 101 की औसत से 607 रन बना लिए हैं. इस सीरीज में गिल का बेस्ट स्कोर 269 का रहा है. इसके अलावा वो और दो शतक जड़ चुके हैं. गिल अगर मैनचेस्टर में 25 रन बना देंगे तो, उनके 632 रन हो जाएंगे.

गिल ने अब तक सीरीज में 101 की औसत से 607 रन बना लिए हैं. इस सीरीज में गिल का बेस्ट स्कोर 269 का रहा है. इसके अलावा वो और दो शतक जड़ चुके हैं. गिल अगर मैनचेस्टर में 25 रन बना देंगे तो, उनके 632 रन हो जाएंगे.

इसी के साथ गिल इंग्लैंड एशियाई बल्लेबाज द्वारा टेस्ट सीरीज में सबसे ज्यादा रन बनाने वाले खिलाड़ी बन जाएंगे. इस दौरान वो पाकिस्तानी खिलाड़ी मोहम्मद यूसुफ का रिकॉर्ड तोड़ देंगे. यूसुफ ने साल 2006 में इंग्लैंड में इंग्लैंड के खिलाफ 631 रन बनाया था.

इसी के साथ गिल इंग्लैंड एशियाई बल्लेबाज द्वारा टेस्ट सीरीज में सबसे ज्यादा रन बनाने वाले खिलाड़ी बन जाएंगे. इस दौरान वो पाकिस्तानी खिलाड़ी मोहम्मद यूसुफ का रिकॉर्ड तोड़ देंगे. यूसुफ ने साल 2006 में इंग्लैंड में इंग्लैंड के खिलाफ 631 रन बनाया था.

गिल के पास चौथे टेस्ट में दो और बड़े रिकॉर्ड तोड़ने का मौका है. गिल अगर 146 रन और बना देंगे, तो उनके 753 रन हो जाएंगे. इस दौरान वो भारत और इंग्लैंड सीरीज में सबसे ज्यादा रन बनाने वालल खिलाड़ी बन जाएंगे. वो इंग्लैंड के ग्राहम गूच का रिकॉर्ड तोड़ देंगे, जो उन्होंने 1990 में बनाए थे.

गिल के पास चौथे टेस्ट में दो और बड़े रिकॉर्ड तोड़ने का मौका है. गिल अगर 146 रन और बना देंगे, तो उनके 753 रन हो जाएंगे. इस दौरान वो भारत और इंग्लैंड सीरीज में सबसे ज्यादा रन बनाने वालल खिलाड़ी बन जाएंगे. वो इंग्लैंड के ग्राहम गूच का रिकॉर्ड तोड़ देंगे, जो उन्होंने 1990 में बनाए थे.

गिल अगर चौथे टेस्ट में सिर्फ 107 रन बना पाते हैं, तो वो यशस्वी जायसवाल का इंग्लैंड के खिलाफ एक टेस्ट सीरीज में सबसे ज्यादा रन का रिकॉर्ड तोड़ सकते हैं. जायसवाल ने साल 2024 में इंग्लैंड के खिलाफ 712 रन बनाए थे.

गिल अगर चौथे टेस्ट में सिर्फ 107 रन बना पाते हैं, तो वो यशस्वी जायसवाल का इंग्लैंड के खिलाफ एक टेस्ट सीरीज में सबसे ज्यादा रन का रिकॉर्ड तोड़ सकते हैं. जायसवाल ने साल 2024 में इंग्लैंड के खिलाफ 712 रन बनाए थे.

बता दें कि भारत और इंग्लैंड के बीच अब तक तीन मुकाबले हो चुके हैं. इस समय इंग्लैंड सीरीज में 2-1 से आगे है. गिल की अगुवाई वाली भारतीय टीम हर हाल में ये मैच जीतकर सीरीज बराबर करना चाहेगी.

बता दें कि भारत और इंग्लैंड के बीच अब तक तीन मुकाबले हो चुके हैं. इस समय इंग्लैंड सीरीज में 2-1 से आगे है. गिल की अगुवाई वाली भारतीय टीम हर हाल में ये मैच जीतकर सीरीज बराबर करना चाहेगी.

Published at : 20 Jul 2025 04:49 PM (IST)

क्रिकेट फोटो गैलरी

क्रिकेट वेब स्टोरीज

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com