Sunday, March 8, 2026
Home Blog Page 52

कितने पढ़े लिखे हैं सूर्यकुमार यादव? जानें भारतीय टी20 कप्तान की पूरी एजुकेशन क्वालीफिकेशन

0


सूर्याकुमार यादव की कप्तानी में भारतीय टीम ने एशिया कप 2025 के फाइनल मुकाबले में पाकिस्तान को 5 विकेट से हराया और भारत ने एशिया कप का 9वां खिताब अपने नाम किया.

सूर्याकुमार यादव की कप्तानी में भारतीय टीम ने एशिया कप 2025 के फाइनल मुकाबले में पाकिस्तान को 5 विकेट से हराया और भारत ने एशिया कप का 9वां खिताब अपने नाम किया.

सूर्याकुमार भारतीय टीम के कप्तान और एक बेहतरीन बल्लेबाज हैं जो अपने 360 डिग्री खेल के लिए जाने जाते हैं. वो IPL में मुंबई इंडियंस के लिए खेलते हैं.

सूर्याकुमार भारतीय टीम के कप्तान और एक बेहतरीन बल्लेबाज हैं जो अपने 360 डिग्री खेल के लिए जाने जाते हैं. वो IPL में मुंबई इंडियंस के लिए खेलते हैं.

सूर्याकुमार यादव ने अपनी शुरुआती पढ़ाई मुंबई के एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल से की है, जहां उनके पिता अशोक कुमार यादव इंजीनियर के पद पर कार्यरत थे.

सूर्याकुमार यादव ने अपनी शुरुआती पढ़ाई मुंबई के एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल से की है, जहां उनके पिता अशोक कुमार यादव इंजीनियर के पद पर कार्यरत थे.

मुंबई के प्रतिष्ठित पिल्लई कॉलेज ऑफ आर्ट्स, साइंस एंड कॉमर्स से सूर्यकुमार ने ग्रेजुएशन की पढ़ाई पूरी की है और उन्होंने इस कॉलेज से बैचलर डिग्री (B.Com) प्राप्त की है.

मुंबई के प्रतिष्ठित पिल्लई कॉलेज ऑफ आर्ट्स, साइंस एंड कॉमर्स से सूर्यकुमार ने ग्रेजुएशन की पढ़ाई पूरी की है और उन्होंने इस कॉलेज से बैचलर डिग्री (B.Com) प्राप्त की है.

सूर्यकुमार यादव को अपने कॉलेज में एक होनहार क्रिकेटर के तौर पर जाना जाता है और उन्होंने पढ़ाई के साथ-साथ क्रिकेट में भी शानदार प्रदर्शन किया है.

सूर्यकुमार यादव को अपने कॉलेज में एक होनहार क्रिकेटर के तौर पर जाना जाता है और उन्होंने पढ़ाई के साथ-साथ क्रिकेट में भी शानदार प्रदर्शन किया है.

महात्मा एजुकेशन सोसाइटी, जो पिल्लई कॉलेज को चलाती है. उन्होंने 2011 में अंडर-22 श्रेणी में सर्वश्रेष्ठ क्रिकेटर का अवार्ड जीतने पर सूर्यकुमार यादव को सम्मानित किया था.

महात्मा एजुकेशन सोसाइटी, जो पिल्लई कॉलेज को चलाती है. उन्होंने 2011 में अंडर-22 श्रेणी में सर्वश्रेष्ठ क्रिकेटर का अवार्ड जीतने पर सूर्यकुमार यादव को सम्मानित किया था.

Published at : 29 Sep 2025 11:05 PM (IST)

Siddhivinayak temple in mumbai extends helping hand to flood victims

0



Siddhivinayak temple in mumbai extends helping hand to flood victims.1578947368421&height=640&w=768&width=1280

राज्यातील (maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी शेती वाहून गेली आहे.

या महाप्रलयामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. लहान मुलांची वह्या, पुस्तकं सर्व वाहून गेले आहेत. अनेक स्वप्न महापुराने वाहून नेले आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना मदतीची नितांत गरज आहे.

पूरग्रस्त भागातील नागरिकांना पुन्हा उभं करणं ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परिने प्रयत्न करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे मोठमोठ्या मंदिर ट्रस्टकडून कोट्यवधी रुपयांची मदत (help) पूरग्रस्तांना (drought affected) केली जात आहे. मुंबईतील (mumbai) लालबाग गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांने मदत जाहीर केली. तसेच पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडूनही मदत जाहीर झाली.

तसेच शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थानकडूनही मदत जाहीर झाली. शेगावच्या गजानन महाराज मंदिर ट्रस्टकडून मदत जाहीर झाली. यानंतर आता मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून (siddhivinayak temple trust) मदत जाहीर झाली आहे.

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून राज्यातील पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत जाहीर झाली आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून प्रसिद्धीपत्रक काढत याबाबत माहिती देण्यात आली आहे.


हेही वाचा

ठाण्यात 30 सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा खंडित

0



ठाण्यात 30 सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा खंडित.1578947368421&height=460&w=768&width=817

ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. तरीही ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

येत्या मंगळवारपर्यंत नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात आणि अनियमित पाणीपुरवठा होणार आहे. या काळात पाण्याचा वापर जपून करावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन 621 दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज आहे. परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज 590 दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो.

भातसा धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे, ठाणे महानगरपालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनजवळील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या साचल्या आहेत. 

त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 90 दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.

परंतु वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यात तांत्रिक कारणामुळे टंचाई समस्येत वाढ होत आहे.

ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा शहराच्या विविध भागात करते. त्यामुळे शहरातील हा पाण्याचा महत्वाचा स्रोत मानला जातो. या पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यातुन पाणी उचलते आणि त्याचा शहरात पुरवठा करते. परंतु या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे.


Announcement of mumbai to bangalore direct superfast train after 30 years

0



Announcement of mumbai to bangalore direct superfast train after 30.1578947368421&height=768&w=768&width=1368

भारतीय रेल्वे मुंबई (mumbai) आणि बेंगळुरू (bangalore) दरम्यान एक नवीन सुपरफास्ट ट्रेन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही रेल्वे जवळजवळ तीन दशकांपासून प्रलंबित होती.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (ashwini vaishnav) यांनी बंगळुरू दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ही घोषणा केली.

सध्या मुंबई ते बेंगळुरू मार्गावरील उद्यान एक्सप्रेस धावत आहे. या एक्सप्रेसवर दोन्ही शहरातील प्रवाशांचा अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे या नवीन रेल्वेचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुंटकल आणि कलबुर्गी मार्गे धावणारी उद्यान एक्सप्रेस (udyan express) बेंगळुरू ते मुंबई पर्यंत 23 तासांपेक्षा जास्त वेळ घेते आणि उलट मुंबईहून बेंगळुरूच्या दिशेने जवळजवळ 22 तास लागतात.

तसेच ही रेल्वे सहसा पूर्णपणे बुक केलेली असते ज्यामुळे प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळण्यावर मर्यादा येते

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन रेल्वे सेवा हुबळी मार्गे धावण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ 20 तासांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. 

तसेच या रेल्वेमुळे मुंबई, पुणे (pune), सोलापूर शहरातील प्रवाशांना बेंगळुरूपर्यंतचा प्रवास करण्यासाठी एक सोईस्कर होणार आहे.

या गाडीची अधिकृत लॉंच तारीख निश्चित झालेली नसली तरी या मार्गावर वारंवार ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी या घोषणेचे स्वागत केले आहे.

विशेषतः दोन प्रमुख मेट्रो शहरांमधील (metro city) चांगल्या कनेक्टिव्हिटीची वाढती मागणी लक्षात घेता. हा निर्णय घेतला असल्याचेही सुत्रांकडून सांगितले जात आहे.


हेही वाचा

Mumbai’s fifth metro line to be inaugurated

0



Mumbais fifth metro line to be inaugurated.1578947368421&height=683&w=768&width=1024

मुंबईमध्ये (mumbai)  ठिकठिकाणी मेट्रो (mumbai metro) मार्गिकांची कामं सुरू आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीन (mmrda) अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो2 ब (metro 2B) या मार्गिकेचं काम सुरू आहे.

या मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले हा पहिला टप्पा लवकरच सेवेत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

येत्या काही दिवसांत सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यास ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 22 किलोमीटर लांबीच्या आणि 22 स्टेशन्सचा समावेश असलेल्या ‘मेट्रो 3 ब’ या मार्गिकेचं काम एमएमआरडीए दोन टप्प्यात करत आहे.

मंडाले ते डायमंड गार्डन आणि डायमंड गार्डन ते मंडाले, असे हे दोन टप्पे आहेत. यापैकी मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे.

दिल्लीतील मेट्रो रेल्वे सुरक्षेच्या (CMRS) मेट्रो आयुक्तांच्या पथकाकडून काही दिवसांपासून चाचण्या देखील सुरू होत्या. आता मेट्रो आयुक्त प्रत्यक्ष पाहणी करतील आणि त्यानंतर या मार्गाला सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल.

येत्या काही दिवसांत सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यास ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.

मंडाले ते डायमंड गार्डन मेट्रो सुरू झाल्यास मुंबईतील वाहतूक सेवेत दाखल होणारी ही पाचवी मार्गिका ठरणार आहे. याबाबत एमएमआरडीएकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


हेही वाचा

कितनी दौलत के मालिक हैं भारत के विस्फोटक ओपनर अभिषेक शर्मा? IPL और BCCI से बंपर कमाई; जानें नेटवर्थ

0


एशिया कप 2025 में अभिषेक शर्मा ने शानदार प्रदर्शन किया है. वह टूर्नामेंट में सबसे ज्यादा रन बनाने वाले बल्लेबाज हैं. इस वजह से पूरे एशिया कप में छाए हुए हैं.

एशिया कप 2025 में अभिषेक शर्मा ने शानदार प्रदर्शन किया है. वह टूर्नामेंट में सबसे ज्यादा रन बनाने वाले बल्लेबाज हैं. इस वजह से पूरे एशिया कप में छाए हुए हैं.

2025 एशिया कप में अब तक अभिषेक शर्मा तीन तूफानी अर्धशतक लगा चुके हैं. उन्होंने ओमान, पाकिस्तान और बांग्लादेश के खिलाफ फिफ्टी जड़ी हैं.

2025 एशिया कप में अब तक अभिषेक शर्मा तीन तूफानी अर्धशतक लगा चुके हैं. उन्होंने ओमान, पाकिस्तान और बांग्लादेश के खिलाफ फिफ्टी जड़ी हैं.

पूरे टूर्नामेंट में अभिषेक ने करीब 208 के स्ट्राइक रेट से रन बनाए हैं. वहीं अभिषेक शर्मा एशिया कप 2025 में सबसे ज्यादा छक्के लगाने के मामले में भी पहले स्थान पर हैं. वह टूर्नामेंट में अब तक 17 छक्के मार चुके हैं.

पूरे टूर्नामेंट में अभिषेक ने करीब 208 के स्ट्राइक रेट से रन बनाए हैं. वहीं अभिषेक शर्मा एशिया कप 2025 में सबसे ज्यादा छक्के लगाने के मामले में भी पहले स्थान पर हैं. वह टूर्नामेंट में अब तक 17 छक्के मार चुके हैं.

अभिषेक शर्मा पूरे साल की सबसे बड़ी कमाई IPL से करते हैं. वह सनराइजर्स हैदराबाद के लिए IPL में खेलते हैं. हैदराबाद उन्हें आईपीएल 2025 में 14 करोड़ रुपये में रिटेन किया था.

अभिषेक शर्मा पूरे साल की सबसे बड़ी कमाई IPL से करते हैं. वह सनराइजर्स हैदराबाद के लिए IPL में खेलते हैं. हैदराबाद उन्हें आईपीएल 2025 में 14 करोड़ रुपये में रिटेन किया था.

अभिषेक शर्मा को BCCI के द्वारा सेंट्रल कॉन्ट्रैक्ट का ग्रेड-C प्राप्त है, जिससे उन्हें सालना 1 करोड़ रुपए मिलते हैं और वह ब्रांड एंडोर्समेंट से भी सालाना लाखों रुपये कमाते हैं.

अभिषेक शर्मा को BCCI के द्वारा सेंट्रल कॉन्ट्रैक्ट का ग्रेड-C प्राप्त है, जिससे उन्हें सालना 1 करोड़ रुपए मिलते हैं और वह ब्रांड एंडोर्समेंट से भी सालाना लाखों रुपये कमाते हैं.

अभिषेक शर्मा काफी लक्जरी लाइफ जीते हैं. उनके पास कई लक्जरी गाड़ियां और घड़ियां हैं. मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक, अभिषेक शर्मा की कुल नेटवर्थ करीब 30 करोड़ रुपये की है.

अभिषेक शर्मा काफी लक्जरी लाइफ जीते हैं. उनके पास कई लक्जरी गाड़ियां और घड़ियां हैं. मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक, अभिषेक शर्मा की कुल नेटवर्थ करीब 30 करोड़ रुपये की है.

Published at : 26 Sep 2025 03:33 PM (IST)

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com