Saturday, May 2, 2026
Home Blog Page 15

नेरुळजवळ सायन–पनवेल महामार्गाचा काही भाग 4 तास बंद

0



नेरुळजवळ सायन–पनवेल महामार्गाचा काही भाग 4 तास बंद.1578947368421&height=703&w=768&width=1362

18 मार्चच्या पहाटे नेरुळ येथील SBI कॉलनीजवळ पादचारी फूट ओव्हरब्रिज उभारणीसाठी सायन–पनवेल महामार्गाचा एक भाग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
LP ब्रिज ते उरण फाटा ब्रिज दरम्यानचा महामार्ग 18 मार्च रोजी रात्री 12:10 ते पहाटे 4:00 वाजेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद राहील.

नेरुळ येथील SBI कॉलनीसमोर विराधा एंटरप्रायझेसतर्फे बांधण्यात येत असलेल्या पादचारी पूलासाठी लोखंडी गार्डर बसवण्याचे काम या काळात होणार आहे. कामाच्या स्वरूपामुळे हा संपूर्ण मार्ग बंद ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

वाहतूक व्यवस्थापनानुसार:

  • मुंबईकडून येणारी वाहने LP ब्रिजमार्गे वळवली जातील

  • त्यानंतर ती शिवाजीनगर सर्व्हिस रोडवरून पुढे जात

  • पुण्यनगरी–उरण फाटा सर्व्हिस रोडमार्गे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतील

  • पोलीसांची नागरिकांना विनंती

उपायुक्त तिरुपती काकडे म्हणाले, “पादचारी पूल सुरक्षितपणे उभारण्यासाठी तात्पुरती वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा.”

नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रवाशांना आपला प्रवास आधीच नियोजित करण्याचे आणि वाहतूक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील.


हेही वाचा

डोंबिवलीत गुढीपाडवा मिरवणूक: 19 मार्चला वाहतूक निर्बंध जाहीर

किसकी वजह से रोहित और विराट ने ली रिटायरमेंट? तीखे सवाल पर खुलकर बोले गौतम गंभीर

0


गौतम गंभीर को जुलाई 2024 में भारतीय क्रिकेट टीम का हेड कोच नियुक्त किया गया था. रोहित शर्मा और विराट कोहली टी20 फॉर्मेट से रिटायरमेंट ले चुके थे, लेकिन टेस्ट और वनडे अब भी बचे हुए थे. गंभीर के आते ही टीम इंडिया में बदलावों का सिलसिला शुरू होने लगा था, ऐसे में उन अटकलों ने जोर पकड़ा कि गौतम गंभीर के रिलेशन सीनियर खिलाड़ी रोहित शर्मा और विराट कोहली के साथ अच्छे नहीं हैं.

2025 का इंग्लैंड टूर आने वाला था, लेकिन उससे पहले ही सप्ताह भर के भीतर रोहित शर्मा और विराट कोहली ने टेस्ट क्रिकेट को भी अलविदा कह दिया था. रोहित और विराट की टेस्ट रिटायरमेंट को भी आलोचकों ने गौतम गंभीर से जोड़ा. अब कोच गंभीर ने खुद इस सवाल पर खुलकर जवाब दिया है.

विराट और रोहित के साथ रिश्ते खराब हुए

रेवस्पोर्ट्ज कॉन्कलेव में गौतम गंभीर से पूछा गया कि जब मीडिया में उनके रोहित शर्मा और विराट कोहली के रिश्ते खराब होने की बातें चल रही थीं, तब उनके मन में क्या ख्याल आ रहे थे. गंभीर से पूछा गया कि वो इस तरह की परिस्थितियों से कैसे निपटते हैं. गंभीर ने सीधे तौर पर सवाल का जवाब नहीं दिया, लेकिन खुद को डिफेंड भी किया.

गौतम गंभीर ने कहा कि वो भी इंसान हैं और उनसे भी पिछले 18 महीनों में कई सारी गलतियां हुई होंगी. गंभीर ने कहा कि सही नीयत के साथ गलत फैसले स्वीकार्य होते हैं, लेकिन गलत नीयत के साथ गलत फैसले अस्वीकार्य. कोच ने साफ शब्दों में कहा कि जब तक वो ड्रेसिंग रूम में खिलाड़ियों के साथ ईमानदार रहेंगे तब तक वो उनकी आंखों में आंखें डालकर बात कह पाएंगे. गंभीर मानते हैं कि वो कोच के पद पर अच्छा काम कर रहे हैं.”

यह भी पढ़ें:

IPL 2026 के सभी कप्तानों की पूरी लिस्ट, एक टीम ने अब भी नहीं लगाई ‘कप्तान’ पर मुहर

No-parking zone declared within 30 metres of mumbai metro 3 entry & exit gates

0



No parking zone declared within 30 metres of mumbai metro 3.1578947368421&height=683&w=768&width=1024

मुंबई ट्राफिक पोलिस (Mumbai Traffic Police) यांनी Mumbai Metro Line 3 वरील सर्व 27 स्थानकांच्या एन्ट्री आणि एक्जिट मार्गांवरील 30 मीटर परिसरात 24 तास ‘नो-पार्किंग’ झोन लागू करण्याची घोषणा केली आहे.

स्थानकांच्या गेटजवळ वाहन उभी केल्यामुळे वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत या परिसरात कायमस्वरूपी ‘नो-पार्किंग’ नियम लागू करण्यात आला आहे.

33.5 किमी लांबीचा मेट्रो कॉरिडॉर 9 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक वापरासाठी पूर्णपणे सुरू करण्यात आला. हा मार्ग कफ परेड (Cuffe Parade) ते आरे कॉलनी (Aarey Colony) यांना जोडतो आणि दक्षिण मुंबईला शहराच्या उत्तरेकडील उपनगरांशी थेट जोडणी देतो.

Mumbai Metro Line 3 शहरातील महत्त्वाच्या व्यावसायिक भाग, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे आणि मोठ्या शॉपिंग हब्सना जोडते. सुरू झाल्यापासून या मेट्रोला मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून अनेकांसाठी ती रोजच्या प्रवासाचा महत्त्वाचा पर्याय बनली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात या मेट्रो लाईनवर 38.63 लाख प्रवाशांनी प्रवास केला. तर दररोज सरासरी 1,41,024 प्रवासी या सेवाचा वापर करत होते.

गेल्या वर्षी करण्यात आलेल्या वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणानुसार, मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) परिसरातील वाहतूक कोंडी सुमारे 30 टक्क्यांनी कमी झाली आहे.


हेही वाचा


Storm forecast for maharashtra | महाराष्ट्रात वादळाचा अंदाज

0



Storm forecast for maharashtra महाराष्ट्रात वादळाचा अंदाज.1578947368421&height=338&w=768&width=600

भारतीय हवामान विभागाने (IMD) या आठवड्यात उत्तर कोकण प्रदेशात तो मुंबई (mumbai), ठाणे, पालघर वगळता संपूर्ण महाराष्ट्रात (maharashtra) वादळासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

उष्णतेच्या लाटेचा (heat waves) कोणताही इशारा देण्यात आलेला नसला तरी मुंबई आणि त्याच्या महानगरांमध्ये तापमान सामान्य स्तरापेक्षा जास्त राहणार आहे.

रविवारी मुंबईच्या सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान 31.9 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

हा आकडा सामान्य तापमानापेक्षा 2.6 अंश सेल्सिअसने जास्त होता. तसेच आर्द्रतेचे प्रमाण 85% होते. या आठवड्यात या भागात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची अपेक्षा आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील 48 तासांसाठी आयएमडीच्या (IMD) स्थानिक हवामान अंदाजानुसार, सकाळी धुके असेल आणि दुपारी किंवा संध्याकाळी आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील.

कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33°C आणि 22°C च्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात पारा 40 अंश सेल्सिअस ओलांडल्यानंतर, आठवड्याच्या शेवटी शहराच्या कमाल तापमानात घट झाली.

मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यात उत्तर कोकणात उष्णतेच्या तीन लाटा आल्या होत्या. इतिहासात हे पहिल्यांदाच घडले असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

मार्च ते मे 2026 साठी आयएमडीच्या उष्ण हवामान अंदाजानुसार, एप्रिल आणि मे मध्ये अधिक उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.


हेही वाचा

सिद्धिविनायक मंदिर पहुंची 2026 टी20 वर्ल्ड कप की ट्रॉफी, गंभीर-सूर्या ने भगवान गणेश से लिया आशीर्वाद

0


टी20 वर्ल्ड कप 2026 की विजेता टीम इंडिया जब अहमदाबाद में हनुमान मंदिर के दर्शन करने पहुंची, तब खूब बवाल मचा था. अब चैंपियन भारतीय टीम मुंबई स्थित सिद्धिविनायक मंदिर के दर्शन करने पहुंची है. आपको याद दिला दें कि 8 मार्च को फाइनल मैच में टीम इंडिया ने न्यूजीलैंड को रिकॉर्ड 96 रनों के अंतर से हराया था. भारत ऐसा पहला देश बना जिसने लगातार 2 बार टी20 वर्ल्ड कप ट्रॉफी उठाई.

टीम इंडिया के हेड कोच और कप्तान सूर्यकुमार यादव भी भगवान गणेश के दर्शन करने पहुंचे. दोनों टी20 वर्ल्ड कप ट्रॉफी के साथ नजर आए और भगवान गणेश के आगे माथा टेका.

भारतीय टीम ने पूरे वर्ल्ड कप टूर्नामेंट में दमदार प्रदर्शन किया. ग्रुप A में टॉप किया, उसके बाद सुपर-8 में वेस्टइंडीज और जिम्बाब्वे को हराकर सेमीफाइनल में पहुंची थी. सुपर-8 के मैच में टीम इंडिया को दक्षिण अफ्रीका के हाथों हार मिली थी. उस हार के बाद कप्तान सूर्यकुमार यादव ने अपनी गलती स्वीकारते हुए कहा था कि उस मैच से अक्षर पटेल को ड्रॉप करना उन्हीं की गलती थी.

 

ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी परमिट अनिवार्य

0



ई रिक्षा आणि ई बाईकसाठी परमिट अनिवार्य.1578947368421&height=168&w=768&width=300

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी परवाना (परमिट) अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी (13 मार्च) दिली.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ऑटो-रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. मात्र आता सरकारने स्पष्ट केले आहे की प्रवासी वाहतुकीसाठी चालणाऱ्या ई-रिक्षा आणि ई-बाईक यांची नोंदणी मोटर वेहिकल डिपार्टमेंट (Motor Vehicles Department) कडे करणे आणि वैध परमिट घेणे बंधनकारक असेल.

या निर्णयामुळे पारंपरिक ऑटो-रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रिक रिक्षा अशा सर्व प्रवासी वाहनांसाठी एकसमान नियम लागू होतील. मंत्री सरनाईक यांनी सांगितले की या निर्णयामुळे प्रवासी वाहतूक व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येईल आणि अनियमितता टाळण्यास मदत होईल.


हेही वाचा

परेल टी.टी फ्लायओव्हर दुरुस्तीच्या कामाचा अंतिम टप्पा सुरू


लंडनमध्ये उभारणार ‘ग्लोबल मराठी भाषा केंद्र’

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com