Sunday, March 8, 2026
Home Blog Page 48

वनडे में सबसे ज्यादा मैच हारने वाले टॉप-5 भारतीय कप्तान, लिस्ट में दूसरे नंबर पर एमएस धोनी, देखें टॉप पर कौन

0


वनडे क्रिकेट में सबसे ज्यादा मैच हारने वाले टॉप-5 भारतीय कप्तानों की लिस्ट में मोहम्मद अजहरुद्दीन पहले नंबर पर हैं. अजहरुद्दीन ने भारत के लिए 174 मैचों में कप्तानी की, जिनमें उन्हें 76 मैचों में हार मिली और 90 मैचों में जीत मिली.

वनडे क्रिकेट में सबसे ज्यादा मैच हारने वाले टॉप-5 भारतीय कप्तानों की लिस्ट में मोहम्मद अजहरुद्दीन पहले नंबर पर हैं. अजहरुद्दीन ने भारत के लिए 174 मैचों में कप्तानी की, जिनमें उन्हें 76 मैचों में हार मिली और 90 मैचों में जीत मिली.

महेंद्र सिंह धोनी वनडे क्रिकेट में सबसे ज्यादा मैच हारने वाले भारतीय कप्तानों की लिस्ट में दूसरे नंबर पर हैं. धोनी ने 200 वनडे मैचों में भारत की कप्तानी की, जिनमें उन्हें 74 मैचों में हार मिली और 110 मैचों में जीत मिली.

महेंद्र सिंह धोनी वनडे क्रिकेट में सबसे ज्यादा मैच हारने वाले भारतीय कप्तानों की लिस्ट में दूसरे नंबर पर हैं. धोनी ने 200 वनडे मैचों में भारत की कप्तानी की, जिनमें उन्हें 74 मैचों में हार मिली और 110 मैचों में जीत मिली.

वनडे क्रिकेट में सबसे ज्यादा मैच हारने वाले भारतीय कप्तानों की लिस्ट में सौरव गांगुली तीसरे नंबर पर हैं. गांगुली ने भारत के लिए 146 मैचों में कप्तानी की, जिसमें उन्हें 65 मैचों में हार मिली और 76 मैचों में जीत मिली.

वनडे क्रिकेट में सबसे ज्यादा मैच हारने वाले भारतीय कप्तानों की लिस्ट में सौरव गांगुली तीसरे नंबर पर हैं. गांगुली ने भारत के लिए 146 मैचों में कप्तानी की, जिसमें उन्हें 65 मैचों में हार मिली और 76 मैचों में जीत मिली.

सचिन तेंदुलकर वनडे क्रिकेट में सबसे ज्यादा मैच हारने वाले भारतीय कप्तानों की लिस्ट में चौथे नंबर पर हैं. सचिन ने 73 मैचों में टीम इंडिया की कप्तानी की, जिनमें उन्हें 43 मैचों में हार मिली और 23 मैचों में जीत मिली.

सचिन तेंदुलकर वनडे क्रिकेट में सबसे ज्यादा मैच हारने वाले भारतीय कप्तानों की लिस्ट में चौथे नंबर पर हैं. सचिन ने 73 मैचों में टीम इंडिया की कप्तानी की, जिनमें उन्हें 43 मैचों में हार मिली और 23 मैचों में जीत मिली.

वनडे क्रिकेट में सबसे ज्यादा मैच हारने वाले भारतीय कप्तानों की लिस्ट में कपिल देव पांचवें नंबर पर हैं. कपिल देव ने भारत के लिए 74 मैचों में कप्तानी की, जिनमें उन्हें 33 मैचों में हार मिली और 39 मैचों में जीत.

वनडे क्रिकेट में सबसे ज्यादा मैच हारने वाले भारतीय कप्तानों की लिस्ट में कपिल देव पांचवें नंबर पर हैं. कपिल देव ने भारत के लिए 74 मैचों में कप्तानी की, जिनमें उन्हें 33 मैचों में हार मिली और 39 मैचों में जीत.

राहुल द्रविड़ भी वनडे क्रिकेट में सबसे ज्यादा मैच हारने वाले भारतीय कप्तानों की लिस्ट में पांचवें नंबर पर हैं. द्रविड़ ने 79 मैचों में भारत की कप्तानी की, जिसमें उन्हें भी 33 मैचों में हार मिली और 42 मैचों में जीत.

राहुल द्रविड़ भी वनडे क्रिकेट में सबसे ज्यादा मैच हारने वाले भारतीय कप्तानों की लिस्ट में पांचवें नंबर पर हैं. द्रविड़ ने 79 मैचों में भारत की कप्तानी की, जिसमें उन्हें भी 33 मैचों में हार मिली और 42 मैचों में जीत.

Published at : 09 Oct 2025 10:32 PM (IST)

मुंब्रात स्थानिक खेळाडूंकरिता जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी उभारणार

0



मुंब्रात स्थानिक खेळाडूंकरिता जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी उभारणार.1578947368421&height=1632&w=768&width=2448

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनुसार एक नवी क्रिकेट अकादमी उभारण्याच्या तयारीत आहे. ही अकादमी लवकरच मुंब्रा आणि ठाणे परिसरातील इच्छुक क्रिकेटपटूंकरिता खुली होणार आहे.

ही अकादमी मौलाना अबुल कलाम आझाद टीएमसी स्टेडियमजवळील पाच एकर जागेवर उभारली जाणार आहे. 

प्रस्तावित अकादमीत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील, ज्यामध्ये क्रिकेट मैदान, तसेच टेनिस कोर्ट, ड्रेसिंग रूम, स्विमिंग पूल आणि जिम यांचा समावेश असेल.

या अकादमीत या भागातील प्रतिभावान क्रिकेटपटूंना मोफत प्रशिक्षण दिले जाईल. अशा खेळाडूंना रणजी, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची इच्छा असली तरी महागड्या क्रिकेट अकादमींमध्ये प्रवेश घेणे परवडत नसते.

मुंब्रा येथील यासिन शेख सध्या मुंबई रणजी संघाच्या अंडर-19 संघात खेळत आहे. एमसीएला आशा आहे की या नव्या अकादमीमुळे अशेच आणखी अनेक प्रतिभावान खेळाडू घडतील.

ठाणे महानगरपालिकेने (TMC) या प्रकल्पास मंजुरी दिली असून, एमसीएला सुमारे ७.५ कोटी रुपयांच्या भाडेपट्टीवर ही जमीन दिली आहे.

तसेच एमसीएने नोंदणीसाठी ४० लाख रुपये आधीच खर्च केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा लवकरच पार पडणार आहे.

अहवालानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात या प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या मंजूर केल्या आहेत.

तथापि, या प्रकल्पाच्या पूर्णतेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. क्रिकेट अकादमी उभारण्याची कल्पना गेली २० वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगितले जाते.

महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांसाठी लवकरच लष्करी प्रशिक्षण सुरू होणार

0



महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांसाठी लवकरच लष्करी प्रशिक्षण सुरू होणार.1578947368421&height=768&w=768&width=1368

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी लवकरच लष्करी प्रशिक्षण सुरू होऊ शकते.

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी, 8 ऑक्टोबर रोजी अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले, अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

त्यांनी सुचवले की हे प्रशिक्षण ‘आनंददायी शनिवार’ (Joyful Saturday) या उपक्रमांतर्गत दर शनिवारी घेता येईल.

मंत्रालयात झालेल्या या बैठकीत निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी लष्करी प्रशिक्षण सत्रांचे नियोजन कसे करावे, यावर चर्चा करण्यात आली.

भुसे म्हणाले की अशा उपक्रमांचे नियोजन करताना शाळेच्या वेळापत्रकाचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

त्यांनी असेही सुचवले की लष्करी प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना योग, स्वसंरक्षण (self-defence) आणि कराटे यांचेही प्रशिक्षण ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत द्यावे.

भुसे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की हा उपक्रम शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने राबवला जावा. तसेच शालेय शिक्षण विभाग आणि सैनिक कल्याण विभाग यांच्यात योग्य समन्वय राखला जावा.


Approval for construction of bridge in gorai

0



Approval for construction of bridge in gorai.1578947368421&height=768&w=768&width=1368

बोरिवली पश्चिम (borivali) येथील गोराई गावातील वरच्या आणि खालच्या कोळीवाड्यांना जोडणाऱ्या नाल्यावरील पुलाचे पाडकाम करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

यासाठी किनारपट्टी नियमन क्षेत्राची (CRZ) परवानगी मिळाली आहे. मात्र, नाल्यावरील पूल पाडकामामुळे वरच्या आणि खालच्या कोळीवाड्यांचा (koliwada) संपर्क तुटणार आहे.

पुलाचे पाडकाम करून पुनर्निमाण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गोराई (gorai) गावातील पादचारी पूल निसरडा झाल्याने येथून रस्त्यावरून चालणे प्रवाशांना कठीण झाले होते.

फेरीबोट पकडण्यासाठी दुचाकीस्वार, रिक्षाचालक या रस्त्याचा वापर करून गोराई गावात पलीकडे जातात.

निसरड्या पादचारी पुलावरून गोराई गावातून मासे विक्री व भाजी विक्री करणाऱ्या महिला, गोराई गाव, मनोरी, कुलवेम, उत्तन या गावांमधील नागरिक, कर्मचारी, शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आदी रोज ये-जा करतात.

मात्र पूल निसरडा झाल्याने सर्वांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नाल्यावरील पुलाचे पाडकाम करून पुनर्निमाण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावाला पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आणि किनारपट्टी नियमन क्षेत्र म्हणजेच CRZ ने मंजुरी दिली आहे.


हेही वाचा

कब तक जडेजा 4,000 रन और 400 विकेट के आंकड़े को पार कर जाएंगे, टीम इंडिया के पूर्व क्रिकेटर का बड़ा दावा

0



भारतीय क्रिकेट टीम के पूर्व विकेटकीपर बल्लेबाज पार्थिव पटेल ने ऑलराउंडर रवींद्र जडेजा की प्रशंसा करते हुए कहा कि करियर के अंत तक वह टेस्ट में 4,000 रन और 400 विकेट के आंकड़े को पार कर जाएंगे.

जियोस्टार से बात करते हुए पार्थिव पटेल ने कहा, “जडेजा को इतनी बेहतरीन बल्लेबाजी करते देखना शानदार है. भारतीय प्रबंधन ने भी उन पर भरोसा दिखाया है और पांचवें, छठे या सातवें क्रम पर बल्लेबाजी करने के लिए उन्हें प्रोत्साहित किया है. जब ड्रेसिंग रूम आप पर भरोसा करता है, तो आपकी मानसिकता बदल जाती है. हालांकि वह मुख्य रूप से एक ऑलराउंडर हैं, विकेट लेने की क्षमता के साथ, उनका बल्लेबाजी योगदान अमूल्य हो गया है। इंग्लैंड के खिलाफ टेस्ट सीरीज में उनकी बल्लेबाजी अमूल्य रही और सीरीज ड्रॉ कराने में उनका अहम योगदान रहा.”

पटेल ने कहा, “जडेजा लगभग 4,000 रन और 335 विकेट के साथ निस्संदेह भारत के सबसे महान ऑलराउंडर हैं. मुझे उम्मीद है कि वह अपने करियर के अंत तक 400 विकेट और 4,000 रन का आंकड़ा पार कर जाएंगे. यह एक बड़ी उपलब्धि है. वैश्विक स्तर पर, वह वर्तमान में नंबर एक ऑलराउंडर हैं. इसमें कोई संदेह नहीं है. बेन स्टोक्स, पैट कमिंस और शाकिब अल हसन जैसे खिलाड़ियों से जडेजा कहीं आगे हैं. गेंदबाज और बल्लेबाज, दोनों के रूप में, सभी परिस्थितियों में उनकी असाधारण निरंतरता उन्हें दूसरों से अलग बनाती है. यह केवल कभी-कभार की चमक नहीं है; यह निरंतर प्रदर्शन है जो वर्तमान में दुनिया के सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर के रूप में उनकी स्थिति को मजबूत करता है.”

जडेजा ने पहले टेस्ट में भारत की जीत में अहम भूमिका निभाई थी. 104 रन की नाबाद पारी खेलने के साथ ही 4 विकेट लेकर वह प्लेयर ऑफ द मैच रहे थे.

 

Old pension scheme to be implemented for municipal employees

0



Old pension scheme to be implemented for municipal employees.1578947368421&height=768&w=768&width=1368

मुंबई (mumbai) महापालिका (brihanmumbai muncipal corporation) प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या पेंशनबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना (employees) याचा मोठा फायदा होणार आहे.

5 मे 2008 पूर्वी भरती झालेल्या 2700 कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश करण्यास पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी मान्यता दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

2008 च्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासाठी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते.

शिवसेना-उबाठा पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पुढाकार घेऊन आयुक्तांना विनंती केल्यामुळे मंगळवारी निर्णायक बैठक झाल्याची माहिती कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे बापेरकर यांनी दिली.

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2004 पासून ‘जुनी पेंशन’ योजना बंद करून नवीन अंशदायी पेंशन योजना चालू केली होती.

त्यानंतर राज्य शासनाने व नंतर मुंबई महापालिकेने (bmc) अनुक्रमे 1 नोव्हेंबर 2005 व 5 मे 2008 पासून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन योजना (old pension scheme) बंद करण्याचा निर्णय घेतला होता.


हेही वाचा

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com