Saturday, May 2, 2026
Home Blog Page 38

Water supply to bkc, dharavi and andheri areas of mumbai to be cut off on friday

0



Water supply to bkc dharavi and andheri areas of mumbai.1578947368421&height=460&w=768&width=817

मुंबईतील (mumbai) के पूर्व विभाग, एच पूर्व विभाग आणि जी उत्तर विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीची कामे हाती घेतली जाणार आहेत.

12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून 13 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

परिणामी, के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद (water cut) राहणार आहे. तर के पूर्व विभागात काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा (water supply) होणार आहे.

के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील विविध ठिकाणची 1800 मिलीमीटर व्यासाची तानसा पश्चिम जलवाहिनी, 2400 मिलीमीटर व्यासाची वैतरणा जलवाहिनी आणि जी उत्तर विभागातील 1500 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडणीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे.

ही कामे 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून 13 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 24 तास सुरु राहणार आहे.

यासाठी के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे.

तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून तसेच गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस (bmc) सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


हेही वाचा

BadlapurCity | १० डिसेंबर २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य

0

मेष: घरात समाधान; मन भक्तिभावाने भरलेले.
वृषभ: प्रवासात आनंद; आध्यात्मिक ओढ मोठी.
मिथुन: निर्णय चोख; सातत्याने महत्त्वाचे कार्य पूर्ण.
कर्क: भाग्याची साथ; कुटुंबातील समजूत वाढेल.
सिंह: नवीन ओळखी महत्वाच्या; धार्मिक प्रेरणा मिळेल.
कन्या: आर्थिक लाभ; नवीन लक्ष्य पूर्ण.
तुळ: कामात अनपेक्षित प्रगती; वरिष्ठांकडून स्तुती.
वृश्चिक: नवे विचार चमकतील; भावनिक स्थैर्य चांगले.
धनु: सर्जनशीलता भरभरून; आरोग्याची काळजी आवश्यक.
मकर: नवीन संबंध मदत करतील; प्रयत्न यशस्वी.
कुंभ: विचार स्पष्ट; आर्थिक निर्णय संतुलित.
मीन: संवादातून यश; भावनिक शांती मिळेल.

IND vs SA 1st T20: कटक में भारत पर कहर बनकर टूटे Lungi Ngidi, अकेले तोड़ दी टीम इंडिया की कमर

0


लुंगी एनगिडी ने भारत के खिलाफ कटक में शानदार गेंदबाजी की, उन्होंने पहले ही ओवर में शुभमन गिल के रूप में बड़ा विकेट लिया. इसके बाद उन्होंने भारतीय कप्तान सूर्यकुमार यादव (12) को भी सस्ते में पवेलियन भेजा. तिलक वर्मा जो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, एनगिडी ने उन्हें अपने तीसरे ओवर में चलता किया.

कटक के बाराबती स्टेडियम में खेले जा रहे पहले टी20 में टॉस जीतकर एडन मार्क्रम ने पहले गेंदबाजी का फैसला किया था. चोट के कारण टेस्ट और वनडे सीरीज से बाहर हुए शुभमन गिल बतौर उपकप्तान टी20 टीम में शामिल हुए, उन्होंने अभिषेक शर्मा के साथ पारी की शुरुआत की. लुंगी एनगिडी द्वारा डाले गए पहले ओवर की दूसरी ही गेंद पर उन्होंने चौका मारा. लेकिन तीसरी गेंद पर आउट हो गए.

गिल ने इस गेंद पर आगे बढ़कर बड़ा शॉट मारने का प्रयास किया, लेकिन गेंद रूककर बल्ले पर आई और ज्यादा दूर नहीं गई. मार्को यानसेन ने आसान कैच पकड़ा. इसके बाद एनगिडी ने अपने दूसरे और मैच के तीसरे ओवर में सूर्यकुमार यादव को चलता किया. सूर्या ने 11 गेंदों में 1 छक्के और 1 चौके की मदद से 12 रन बनाए.

तिलक के रूप में लुंगी एनगिडी ने लिया तीसरा विकेट

पॉवरप्ले में 2 विकेट लेने के बाद लुंगी एनगिडी ने अपने तीसरे ओवर में तिलक वर्मा का विकेट लिया. कप्तान मार्क्रम उन्हें 12वें ओवर में लेकर आए, और उन्होंने अपनी टीम के लिए महत्वपूर्ण विकेट लिया. तिलक इससे पहले अच्छी लय में दिख रहे थे, उन्होंने 32 गेंदों में 1 छक्के और 2 चौकों की मदद से 26 रन बनाए. इस पारी के साथ उन्होंने अपने टी20 इंटरनेशनल करियर में 1000 रन भी पूरे किए.

लुंगी एनगिडी ने अपने पहले 3 ओवरों में मात्र 21 रन देकर 3 विकेट लिए, जिसने भारत के टॉप आर्डर की कमर तोड़ दी.

IND VS SA: जिस जगह आज है पहला टी-20 मैच वहां के इस गांव में 21 साल से क्रिकेट पर क्यों लगी है पाबंदी, जानिए

0


ओडिशा के कटक में बाराबती स्टेडियम इंडिया-साउथ अफ्रीका टी20 मैच के लिए सज-धज कर तैयार है. इस स्टेडियम से ठीक 40 किलोमीटर दूर एक गांव ऐसा भी है जहां क्रिकेट आज भी ‘वर्जित’ है. जगतसिंहपुर जिले का नुआगढ़ गांव, एक समय में क्रिकेट का गढ़ माना जाता था. उसी गांव में पिछले 21 साल से बल्ला-गेंद को छूने तक से डरता है. वजह है 1 मार्च 2004 की वह काली दोपहर, जिसने पूरे गांव से उसकी पूरी क्रिकेट टीम छीन ली.

2004 की दर्दनाक घटना जिसने बदल दिया गांव

नुआगढ़ के 13 युवा खिलाड़ी, उत्कलमणि क्रिकेट क्लब की टीम, स्थानीय टूर्नामेंट के फाइनल में खेलने महाकालापाड़ा जा रहे थे. रास्ता पानी वाला था. महानदी के बहकूड़ा घाट पर नाव पलट गई, और सभी 13 खिलाड़ी नदी में डूब गए. इस दिल दहला देने वाली घटना के बाद गांव ने सामूहिक फैसला लिया, अब यहां क्रिकेट नहीं खेला जाएगा. न मैच, न टूर्नामेंट, न जश्न… खेल के नाम पर सिर्फ खामोशी.

स्मारक बनाकर संभाला दर्द

घटना के तीन साल बाद, 2007 में गांववालों ने मिलकर एक स्मारक बनाया. एक टॉवर, जिस पर सभी 13 खिलाड़ियों के नाम गुदे हुए हैं. यह टॉवर गांव के बीच खड़ा है, जैसे हर दिन यह याद दिलाता हो कि क्रिकेट ने उनसे क्या छीन लिया है.

विधवाओं का दर्द

सबसे ज्यादा दर्द उन घरों में है, जहां से जवान बेटे-मर्द एक साथ चले गए. बिस्वजीत रे की पत्नी, रोजालिनी, आज भी उस दिन को नहीं भूल पाती हैं. उन्होंने कहा, “शादी को कुछ ही महीने हुए थे. मेरे पति बल्लेबाज भी थे, गेंदबाज भी. उसे क्रिकेट से जितना प्यार था, उसी ने उसकी जिंदगी ले ली.” 

Smriti Mandhana नं लग्न मोडल्यानंतर बेस्ट फ्रेंड Jemimah ची गूढ पोस्ट चर्चेत; काय केलं शेअर?

0


Smriti Mandhana नं लग्न मोडल्यानंतर बेस्ट फ्रेंड Jemimah ची गूढ

Neha Choudhary

नेहा चौधरी या ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

…Read More

मुंबई प्रदूषणाचा मुद्दा संसदेत

0



मुंबई प्रदूषणाचा मुद्दा संसदेत.1578947368421&height=928&w=768&width=1775

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी संसदेत मुंबईत वाढत्या वायू प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, “मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आज सार्वजनिक आरोग्यासाठी एक गंभीर संकट बनले आहे.”

तसेच त्या पुढे म्हणाल्या, “शहराच्या अनेक भागात AQI सतत १५०-२०० च्या दरम्यान राहतो आणि देवनार आणि वडाळा सारख्या भागात तो धोकादायक पातळीवर पोहोचला आहे.”

“300 पेक्षा जास्त. IQAir आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई हे देशातील सर्वात प्रदूषित शहर बनले आहे,” असेही त्या म्हणाल्या.

त्यांच्यामते, द लॅन्सेट आणि एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स दाखवतो की प्रदूषणामुळे मुंबईकरांचे सरासरी आयुर्मान अंदाजे 3.7 वर्षांनी कमी होत आहे. दरवर्षी देशभरात वायू प्रदूषणामुळे अंदाजे 17 लाख लोक मृत्युमुखी पडतात.

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील उल्लंघनांमध्ये, ज्यामध्ये नाशिकमधील साधू ग्राम कॉलनीसाठी 1,700 हून अधिक झाडे आणि आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसाठी 2000हून अधिक झाडे तोडण्यात आली आहेत.

यामुळे हिरव्यागार निसर्गाचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे हवेची गुणवत्ता आणखी बिघडली आहे.

सरकार आणि नगरविकास मंत्रालयाने बांधकाम स्थळांवरून येणाऱ्या धुळीवर कडक नियंत्रणे लागू करावीत, धोकादायक AQI पातळीवरील बांधकाम त्वरित थांबवावे आणि प्रकल्पाच्या प्रगतीवर नियमितपणे लक्ष ठेवावे, असे त्या म्हणाल्या.

तसेच, वॉटर स्प्रिंकलर, अँटी-डस्ट गन आणि व्हील-वॉश सिस्टम अनिवार्य केले पाहिजेत. जर आताच निर्णायक कारवाई केली नाही तर मुंबई दिल्लीसारखी होण्याचा गंभीर धोका आहे, ही बाबही त्यांनी स्पष्ट केली.


PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com