Thursday, March 5, 2026
Home Blog Page 138

IPL 2025 Points Table Latest standings after DC vs RCB match at Arun Jaitley stadium in Delhi Royal Challengers Bengaluru Tops The List

0


IPL Points Table RCB And MI Ranking: इंडियन प्रिमिअर लीगच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये (IPL 2025 Points Table) रविवारी म्हणजे 27 एप्रिल रोजी मोठी उलथापालत झाल्याचं पाहायला मिळालं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सने पराभव करत यंदाच्या पर्वात पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्यांदाच अव्वल स्थान मिळवलं आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने मिळवलेला विजय हा त्यांच्या संघाचा घरच्या मैदानाबाहेरील सलग सहावा विजय ठरला आहे. सध्या आरसीबीचा संघ हा 10 सामन्यांपैकी 7 सामने जिंकून 14 गुणांसहीत पहिल्या स्थानावर आहे. 

आरसीबी पहिल्या स्थानावर

आरसीबीच्या संघाने दिल्लीविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकला. दिल्लीच्या संघाला पराभूत करत आरसीबीने आपल्या सात विजयांपैकी सहावा विजय हा घराबाहेरील मैदानावर मिळवला. दुसरीकडे दिल्लीच्या संघाची पॉइण्ट्स टेबलमध्ये घसरण झाली आहे. दिल्लीचा संघ चौथ्या स्थानावर घसरला असून नऊ सामन्यांमधील हा त्यांचा तिसरा पराभव आहे. 

मुंबईच्या संघाने मिळवला सहावा विजय

रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये मुंबईच्या संघाने लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत केलं. या विजयासही मुंबईचा संघ 12 पॉइण्ट्ससहीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. लखनऊच्या संघाचा हा स्पर्धेतील पाचवा पराभव ठरला असून संघाची सहाव्या स्थानी घरसरण झाली आहे. टॉप पाचमध्ये पंजाबच्या संघाचाही समावेश आहे. नेट रन रेटच्या जोरावर गुजरात टायटन्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. 

पाचव्या सहाव्या स्थानी कोण?

पंजाब किंग्सचा संघ पाचव्या स्थानी असून त्यांनी 9 पैकी 5 सामने जिंकले असून तीन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे. एक सामना अनिर्णित राहिल्याने पंजाबच्या नावावर 11 पॉइण्ट्स आहेत. सहाव्या स्थानी लखनऊचा संघ आहे. त्यांनी 10 पैकी पाच सामने जिंकले असून पाच सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.

तळाचे चार संघ कोणते?

सातव्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ असून त्यांनी 9 पैकी केवळ 3 सामने जिंकले असून पाच सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे. कोलकात्याचा एक सामना अनिर्णित राहिल्याने त्यांच्या नावावर 7 पॉइण्टस आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने 9 पैकी 3 सामने जिंकले असून तो आठव्या स्थानावर आहे. राजस्थानचा संघ नवव्या तर चेन्नईचा संघ दहाव्या स्थानावर आहे. राजस्थान आणि चेन्नईच्या संघाने त्यांच्या 9 सामन्यांपैकी प्रत्येकी केवळ दोन सामने जिंकले आहेत. 

IPL 2025 Points Table Latest standings after DC vs RCB

किमान सात ते आठ सामने जिंकणं आवश्यक

प्लेऑफसाठी अव्वल चार संघ पात्र ठरणार असून यासाठी सरासरी किमान सात ते आठ सामने जिंकणं आवश्यक असतं. सध्याची स्थिती पाहता आरसीबी, मुंबई आणि गुजरातचा संघ प्लेऑफ्समध्ये जाईल अशी दाट शक्यता आहे.

(function(d, s, id) {
var js, fjs = d.getElementsByTagName(s)(0);
if (d.getElementById(id)) return;
js = d.createElement(s); js.id = id;
js.src = “//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.9”;
fjs.parentNode.insertBefore(js, fjs);
}(document, ‘script’, ‘facebook-jssdk’));

(function ($) {
/*Drupal.behaviors.pagerload = {
attach: function (context, settings) {*/
$(document).ready(function(){

/*$.get( “/hindi/zmapp/mobileapi/sections.php?sectionid=17,18,19,23,21,22,25,20”, function( data ) {
$( “#sub-menu” ).html( data );
alert( “Load was performed.” );
});*/
function fillElementWithAd($el, slotCode, size, targeting){
if (typeof targeting === ‘undefined’) {
targeting = {};
} else if ( Object.prototype.toString.call( targeting ) !== ‘(object Object)’ ) {
targeting = {};
}
var elId = $el;
googletag.cmd.push(function(){
var slot = googletag.defineSlot(slotCode, size, elId);
for (var t in targeting){
slot.setTargeting(t, targeting
}
slot.addService(googletag.pubads());
googletag.display(elId);
//googletag.pubads().refresh((slot));
});
}
var maindiv = false;
var dis = 0;
var fbcontainer=””;
var fbid = ”;
var fb_script=document.createElement(‘script’);
fb_script.text= “(function(d, s, id) {var js, fjs = d.getElementsByTagName(s)(0);if (d.getElementById(id)) return;js = d.createElement(s); js.id = id;js.src=”https://connect.facebook.net/en_GB/sdk.js#xfbml=1&version=v2.9″;fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, ‘script’, ‘facebook-jssdk’));”;
var fmain = $(“.sr902589”);
var fdiv = ‘

‘;
$(fdiv).appendTo(fmain);
var ci = 1;
var pl = $(“#star902589 > div.field-name-body > div.field-items > div.field-item”).children(‘p’).length;
var adcount = 1;
if(pl>3){
$(“#star902589 > div.field-name-body > div.field-items > div.field-item”).children(‘p’).each(function(i, n){
t=this;
if((i+1)%3==0 && (i+1)>2 && $(this).html().length>20 && (i+1)<pl){
if(adcount==3) {
$('

‘).insertAfter
setTimeout(function(){
window._taboola = window._taboola || ();
_taboola.push({
mode: ‘thumbnails-m’,
container: ‘taboola-mid-article-thumbnails’,
placement: ‘Mid Article Thumbnails’,
target_type: ‘mix’
});
}, 3000);
}
adcount++;
ci= ci + 1;
}
});
}
if($.autopager){
var use_ajax = false;
function loadshare(curl){
history.replaceState(” ,”, curl);
if(window.OBR){
window.OBR.extern.researchWidget();
}
if(_up == false){
var cu_url = curl;
gtag(‘config’, ‘UA-2069755-1’, {‘page_path’: cu_url });
if(window.COMSCORE){
window.COMSCORE.beacon({c1: “2”, c2: “9254297”});
var e = Date.now();
$.ajax({
url: “/marathi/news/zscorecard.json?” + e,
success: function(e) {}
})
}
}
}
if(use_ajax==false) {
var view_selector=”div.center-section”; // + settings.view_name; + ‘.view-display-id-‘ + settings.display;
var content_selector = view_selector; // + settings.content_selector;
var items_selector = content_selector + ‘ > div.rep-block’; // + settings.items_selector;
var pager_selector=”div.next-story-block > div.view-24t-article-mc-all > div.view-content > div.clearfix”; // + settings.pager_selector;
var next_selector=”div.next-story-block > div.view-24t-article-mc-all > div.view-content > div.clearfix > a:last”; // + settings.next_selector;
var auto_selector=”div.tag-block”;
var img_location = view_selector + ‘ > div.rep-block:last’;
var img_path=”

लोडिंग

“; //settings.img_path;
//var img = ‘

‘ + img_path + ‘

‘;
var img = img_path;
//$(pager_selector).hide();
//alert($(next_selector).attr(‘href’));
var x = 0;
var url=””;
var prevLoc = window.location.pathname; //.replace(“http://hindiadmin.zeenews.india.com”, “”);
var circle = “”;
var myTimer = “”;
var interval = 30;
var angle = 0;
var Inverval = “”;
var angle_increment = 6;
var handle = $.autopager({
appendTo: content_selector,
content: items_selector,
runscroll: maindiv,
link: next_selector,
autoLoad: false,
page: 0,
start: function(){
$(img_location).after(img);
circle = $(‘.center-section’).find(‘#green-halo’);
myTimer = $(‘.center-section’).find(‘#myTimer’);
angle = 0;
Inverval = setInterval(function (){
$(circle).attr(“stroke-dasharray”, angle + “, 20000”);
//myTimer.innerHTML = parseInt(angle/360*100) + ‘%’;
if (angle >= 360) {
angle = 1;
}
angle += angle_increment;
}.bind(this),interval);
},
load: function(){
$(‘div.loading-block’).remove();
$(“span.zvd-parse”).each(function(index) {
con_zt = $(this).text();
var cls = $(this).attr(‘class’).replace(‘zvd-parse’, ‘zvd’);
$(this).html(parseDuration(con_zt)).removeAttr(‘class’).attr(‘class’, cls);
});
clearInterval(Inverval);
//$(‘.repeat-block > .row > div.main-rhs902589’).find(‘div.rhs902589:first’).clone().appendTo(‘.repeat-block >.row > div.main-rhs’ + x);
$(‘div.rep-block > div.main-rhs902589 > div:first’).clone().appendTo(‘div.rep-block > div.main-rhs’ + x);
$(‘.center-section >.row:last’).before(‘

पुढील बातमी

‘);
$(“.main-rhs” + x).theiaStickySidebar();
var fb_script=document.createElement(‘script’);
fb_script.text= “(function(d, s, id) {var js, fjs = d.getElementsByTagName(s)(0);if (d.getElementById(id)) return;js = d.createElement(s); js.id = id;js.src=”https://connect.facebook.net/en_GB/sdk.js#xfbml=1&version=v2.9″;fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, ‘script’, ‘facebook-jssdk’));”;
var fmain = $(“.sr”+ x);
//alert(x+ “-” + url);
var fdiv = ‘

‘;
//$(fb_script).appendTo(fmain);
$(fdiv).appendTo(fmain);
FB.XFBML.parse();

xp = “#star”+x;ci=0;
var pl = $(xp + ” > div.field-name-body > div.field-items > div.field-item”).children(‘p’).length;
if(pl>3){
$(xp + ” > div.field-name-body > div.field-items > div.field-item”).children(‘p’).each(function(i, n){
ci= parseInt(i) + 1; t=this;
});
}

var $dfpAdrhs = $(‘.main-rhs’ + x).children().find(‘.adATF’).empty().attr(“id”, “ad-300-” + x); //$(‘.content-area > .main-article > .row > .main-rhs’+x).find(‘#ad-300-‘ + x);
var $dfpAdrhs2 = $(‘.main-rhs’ + x).children().find(‘.adBTF’).empty().attr(“id”, “ad-300-2-” + x);//$(‘.content-area > .main-article > .row > .main-rhs’+x).find(‘#ad-300-2-‘ + x);
//var $dfpMiddleAd = $(‘.content-area > .main-article > .row’).find(‘#ar’+x).find(‘#ad-middle-‘ + x).empty();
fillElementWithAd($dfpAdrhs, ‘/11440465/Zeenews_Marathi_Web/Zeenews_Marathi_AS_ATF_300x250’, ((300, 250), (300, 600)), {});
fillElementWithAd($dfpAdrhs2, ‘/11440465/Zeenews_Marathi_Web/Zeenews_Marathi_AS_BTF_1_300x250’, (300, 250), {});

var instagram_script=document.createElement(‘script’);
instagram_script.defer=”defer”;
instagram_script.async=”async”;
instagram_script.src=”https://platform.instagram.com/en_US/embeds.js”;

/*
var rhs = $(‘.main-article > .row > div.article-right-part > div.rhs902589:first’).clone();
$(rhs).find(‘.ad-one’).attr(“id”, “ad-300-” + x).empty();
$(rhs).find(‘.ad-two’).attr(“id”, “ad-300-2-” + x).empty();
//$(‘.main-article > .row > div.article-right-part > div.rhs902589:first’).clone().appendTo(‘.main-article > .row > div.main-rhs’ + x);
$(rhs).appendTo(‘.main-article > .row > div.main-rhs’ + x); */

setTimeout(function(){

var twit = $(“div.field-name-body”).find(‘blockquote(class^=”twitter”)’).length;
var insta = $(“div.field-name-body”).find(‘blockquote(class^=”instagram”)’).length;
if(twit==0){twit = ($(“div.field-name-body”).find(‘twitterwidget(class^=”twitter”)’).length);}
if(twit>0){
if (typeof (twttr) != ‘undefined’) {
twttr.widgets.load();

} else {
$.getScript(‘https://platform.twitter.com/widgets.js’);
}
//$(twit).addClass(‘tfmargin’);
}
if(insta>0){
$(‘.content > .left-block:last’).after(instagram_script);
//$(insta).addClass(‘tfmargin’);
window.instgrm.Embeds.process();
}
}, 1500);
}
});
/*$(“#loadmore”).click(function(){
x=$(next_selector).attr(‘id’);
var url = $(next_selector).attr(‘href’);
disqus_identifier=”ZNM” + x;
disqus_url = url;
handle.autopager(‘load’);
history.pushState(” ,”, url);
setTimeout(function(){
//twttr.widgets.load();
//loadDisqus(jQuery(this), disqus_identifier, disqus_url);
}, 6000);
});*/

/*$(“button(id^=’mf’)”).live(“click”, disqusToggle);
function disqusToggle() {
console.log(“Main id: ” + $(this).attr(‘id’));
}*/
$(document).delegate(“button(id^=’mf’)”, “click”, function(){
fbcontainer=””;
fbid = ‘#’ + $(this).attr(‘id’);
var sr = fbid.replace(“#mf”, “.sr”);

//console.log(“Main id: ” + $(this).attr(‘id’) + “Goodbye!jQuery 1.4.3+” + sr);
$(fbid).parent().children(sr).toggle();
fbcontainer = $(fbid).parent().children(sr).children(“.fb-comments”).attr(“id”);
//console.log(fbcontainer);
//var commentsContainer = document.getElementById(fbcontainer);
//commentsContainer.innerHTML = ”;

});

var title, imageUrl, description, author, shortName, identifier, timestamp, summary, newsID, nextnews;
var previousScroll = 0;
//console.log(“prevLoc” + prevLoc);
$(window).scroll(function(){
var last = $(auto_selector).filter(‘:last’);
var lastHeight = last.offset().top ;
//st = $(layout).scrollTop();
//console.log(“st:” + st);
var currentScroll = $(this).scrollTop();
if (currentScroll > previousScroll){
_up = false;
} else {
_up = true;
}
previousScroll = currentScroll;
//console.log(“_up” + _up);

var cutoff = $(window).scrollTop() + 64;
//console.log(cutoff + “**”);
$(‘div(id^=”ar”)’).each(function(){
//console.log(“article:” +$(this).attr(“id”));
if($(this).offset().top + $(this).height() > cutoff){
//console.log(“$$” + $(this).children().find(‘.left-block’).attr(‘data-url’));
if(prevLoc != $(this).attr(‘data-url’)){
prevLoc = $(this).attr(‘data-url’);
$(‘html head’).find(‘title’).text($(this).attr(‘data-title’));
pSUPERFLY.virtualPage(prevLoc,$(this).attr(‘data-title’));
//console.log(prevLoc);
//history.pushState(” ,”, prevLoc);
loadshare(prevLoc);
}
return false; // stops the iteration after the first one on screen
}
});
if(lastHeight + last.height() < $(document).scrollTop() + $(window).height()){
//console.log("**get");
url = $(next_selector).attr('href');
x=$(next_selector).attr('id');
////console.log("x:" + x);
//handle.autopager('load');

/*setTimeout(function(){
//twttr.widgets.load();
//loadDisqus(jQuery(this), disqus_identifier, disqus_url);
}, 6000);*/
}
//lastoff = last.offset();
//console.log("**" + lastoff + "**");
});
//$( ".content-area" ).click(function(event) {
// console.log(event.target.nodeName);
//});

/*$( ".comment-button" ).live("click", disqusToggle);
function disqusToggle() {
var id = $(this).attr("id");
$("#disqus_thread1" + id).toggle();
};*/
$(".main-rhs902589").theiaStickySidebar();
var prev_content_height = $(content_selector).height();
//$(function() {
var layout = $(content_selector);
var st = 0;
///});

}
}
});

/*}
};*/
})(jQuery);



Source link

BadlapurCity | औषध व्यवस्थापन : एक जबाबदारी आणि आरोग्यासाठी गरजेचे पाऊल

0

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे अधिक कठीण झाले आहे. एकदा का एखादी आजारपणाची तक्रार झाली, की डॉक्टरांकडून उपचार सुरू होतो आणि औषधांची यादी हातात येते. मात्र या औषधांचा योग्य वापर, वेळेवर सेवन, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालणं – म्हणजेच औषध व्यवस्थापन (Medication Management) – हे आरोग्य पुनर्प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते.

औषधांचे वेळेवर आणि योग्य प्रमाणात सेवन का गरजेचे?

डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे योग्य प्रमाणात, योग्य वेळेला आणि ठरलेल्या कालावधीपर्यंत सेवन केल्यास त्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो. औषधांचा हेतू रोग बरा करणे, त्रास कमी करणे किंवा आजार नियंत्रणात ठेवणे हा असतो. जर औषध वेळेवर घेतले गेले नाहीत, तर त्यांचा प्रभाव कमी होतो, आणि बरेचदा आजार बळावतो किंवा दीर्घकालीन नुकसान होते.

उदाहरणार्थ, उच्च रक्तदाबासाठी दिलेली औषधे जर वेळेवर घेतली गेली नाहीत, तर रक्तदाब अनियंत्रित होऊ शकतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

औषधांचे संभाव्य दुष्परिणाम – सावध राहणे गरजेचे

प्रत्येक औषधाचे काही ना काही दुष्परिणाम (Side Effects) असू शकतात. जसे की थकवा, चक्कर येणे, अपचन, उलट्या, झोप न लागणे, किंवा त्वचेवर पुरळ येणे इत्यादी. हे परिणाम हलके ते तीव्र स्वरूपाचे असू शकतात. बरेच वेळा रुग्ण हे दुष्परिणाम लक्षात घेत नाहीत किंवा डॉक्टरांशी शेअर करत नाहीत, त्यामुळे औषध बदलण्याची संधी गमावली जाते.

काही वेळा दोन वेगवेगळ्या आजारासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमध्ये प्रतिक्रिया होऊ शकते. म्हणूनच कोणतेही नवीन औषध सुरु करण्यापूर्वी आपल्या नियमित औषधांची माहिती डॉक्टरांना देणे खूप आवश्यक आहे.

डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील स्पष्ट संवाद

औषध व्यवस्थापन यशस्वी होण्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात खुला आणि विश्वासू संवाद असणे आवश्यक आहे. रुग्णांनी डॉक्टरांना आपले लक्षणे, आधीची औषधे, अ‍ॅलर्जी, किंवा आयुर्वेदिक औषध वापर यासारखी माहिती स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे.

यासोबतच, डॉक्टरांनीही औषधांचे कारण, डोस, सेवनाची वेळ, शक्य दुष्परिणाम इ. विषयी सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे. यामुळे रुग्ण अधिक जबाबदारीने औषधे घेऊ शकतो.

औषध व्यवस्थापनासाठी काही उपयुक्त टिप्स

  1. औषधांची यादी तयार ठेवा – घरात कोणती औषधे आहेत, ती कोणासाठी आहेत, डोस किती आहे याची स्पष्ट यादी ठेवा.
  2. अलार्म लावा किंवा मोबाइल रिमाइंडर वापरा – वेळेवर औषध घेण्यासाठी.
  3. औषधे संपण्यापूर्वीच पुन्हा मागवा – विशेषतः क्रॉनिक आजारांमध्ये नियमित औषध घेणे आवश्यक असते.
  4. औषधं कधीच स्वखुशीने थांबवू नका – डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध बंद करणे धोकादायक ठरू शकते.
  5. फार्मासिस्टचा सल्ला घ्या – औषधांबद्दल शंका असल्यास, जवळच्या फार्मासिस्टशी चर्चा करा.
  6. लेबल वाचा – औषधाच्या पॅकेटवरील सूचना नेहमी वाचा, विशेषतः expiration date आणि सेवनाचे नियम.

वृद्धांसाठी औषध व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे

वृद्ध व्यक्तींमध्ये अनेक वेळा एकाच वेळी अनेक औषधे घेतली जातात (Polypharmacy). त्यामुळे विसरणे, चुकीचा डोस घेणे किंवा चुकीच्या वेळी औषध घेणे ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे घरातील लोकांनी किंवा केअरगिव्हर्सनी वृद्ध रुग्णांसाठी औषध व्यवस्थापनाची जबाबदारी घेणे गरजेचे ठरते.

तंत्रज्ञानाचा वापर करा

आजकाल अनेक मोबाईल अ‍ॅप्स उपलब्ध आहेत जे औषधांची नोंद ठेवण्यास, वेळेवर स्मरण करून देण्यास मदत करतात. तसेच डिजिटल मेडिकल फाइल्स, रेकॉर्ड्स यामार्फत औषधांची माहिती सुरक्षित ठेवता येते.

औषध व्यवस्थापन ही एक आरोग्याशी निगडित जबाबदारी आहे. वेळेवर औषध घेणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे, दुष्परिणाम लक्षात घेणे आणि संवाद साधणे – या गोष्टींचा योग्य समन्वय केल्यास उपचार यशस्वी ठरतात. आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी औषधांबाबतची सजगता आणि शिस्त हीच खरी औषध आहे.

लेखिका : करिना शहा

BadlapurCity | २८ एप्रिल २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य आणि दिवसाचा शुभ रंग

0

मेष (Aries)

आजचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या आणि संधी घेऊन येईल. कार्यस्थळी वरिष्ठांकडून महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, ज्यामुळे तुमच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. आत्मविश्वासाने काम करत राहा; तुमच्या मेहनतीचे फळ लवकरच मिळेल. सहकाऱ्यांशी सुसंवाद ठेवा, त्यामुळे कार्यप्रवाह सुरळीत राहील.

शुभ रंग: तांबडा – जोश, उर्जा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक.


वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आरोग्यदृष्ट्या अनुकूल आहे. सकारात्मक जीवनशैली अंगीकारल्याने जुने त्रास कमी होतील. दिवसाची सुरुवात योग व ध्यानाने केल्यास मानसिक शांती मिळेल. आहारावर लक्ष द्या आणि ताज्या फळांचा समावेश करा. नियमित व्यायामाने शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतील.

शुभ रंग: हिरवा – ताजेपणा, संतुलन आणि आरोग्याचे प्रतीक.


मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आर्थिक नियोजनासाठी उत्तम आहे. बचतीचे योग्य नियोजन केल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. काहीजण नवीन गुंतवणुकीचा विचार करू शकतात. आर्थिक स्थैर्य अनुभवाल, परंतु अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक निर्णय घेताना सल्लागारांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.

शुभ रंग: पिवळा – समृद्धी, आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक.


कर्क (Cancer)

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कामात प्रगतीचा आहे. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमची मेहनत आणि चिकाटी यशस्वी ठरेल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल.

शुभ रंग: पांढरा – शुद्धता, शांतता आणि स्पष्टतेचे प्रतीक.


सिंह (Leo)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मित्रमंडळींसोबत आनंदात घालवण्याचा आहे. जुन्या आठवणी जाग्या होतील आणि नवीन ओळखी निर्माण होतील. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, ज्यामुळे तुमच्या सामाजिक वर्तुळात वाढ होईल. मित्रांसोबत वेळ घालवताना नवीन संधींचा शोध लागेल.

शुभ रंग: केशरी – उत्साह, उर्जा आणि सामाजिकतेचे प्रतीक.


कन्या (Virgo)

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल आहे. व्यवसाय किंवा शिक्षणाच्या दृष्टीने प्रवास घडेल, जो फायद्याचा ठरेल. नवीन संधी प्राप्त होतील आणि प्रवासादरम्यान नवे अनुभव मिळतील. प्रवासाच्या आधी योग्य नियोजन केल्यास अडचणी टाळता येतील.

शुभ रंग: तपकिरी – स्थैर्य, विश्वास आणि अनुभवाचे प्रतीक.


तूळ (Libra)

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रेमात स्थैर्य आणणारा आहे. नातेसंबंध अधिक मजबूत होतील आणि एखादी खास भेट होऊ शकते. भावनिकदृष्ट्या स्थिर राहण्याचा सल्ला आहे. विश्वास आणि संवाद वाढवा, ज्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल.

शुभ रंग: जांभळा – प्रेम, समजूतदारपणा आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक.


वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस नवीन प्रकल्प हाती घेण्याचा आहे. सर्जनशील कल्पनांना दिशा देण्याचा दिवस आहे. उद्योजकांसाठी नवी सुरुवात शुभ ठरेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे पाऊल टाका. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे.

शुभ रंग: काळा – आत्मविश्वास, गूढता आणि सर्जनशीलतेचे प्रतीक.


धनु (Sagittarius)

धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कौटुंबिक सौख्य वाढवणारा आहे. घरगुती वातावरणात आनंद अनुभवाल. एखादा छोटा कार्यक्रम होऊ शकतो, ज्यामुळे घरातील सदस्यांशी संवाद वाढेल. एकत्र जेवणाचा आनंद घ्या आणि कौटुंबिक बंध अधिक मजबूत करा.

शुभ रंग: सोनेरी – समृद्धी, आनंद आणि उष्णतेचे प्रतीक.


मकर (Capricorn)

मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस व्यवसायात नफा मिळवण्याचा आहे. नवीन डील फायदेशीर ठरेल आणि आर्थिक व्यवहार सुरळीत होतील. जुने अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा होईल. व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी योग्य दिवस आहे.

शुभ रंग: राखाडी – व्यावसायिकता, स्थैर्य आणि परिपक्वतेचे प्रतीक.


कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अध्यात्मिक प्रगतीचा आहे. आध्यात्मिक वाचन, ध्यान यामध्ये वेळ घालवा. अंतर्मनाशी संवाद साधण्याची संधी मिळेल. गुरुजनांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. मानसिक शांती आणि संतुलन प्राप्त होईल.

शुभ रंग: निळा – शांती, स्थैर्य आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक.


मीन (Pisces)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस करिअरमध्ये यश मिळवण्याचा आहे. नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीतील बदल किंवा बढती होऊ शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगले निकाल मिळू शकतात. मेहनत आणि चिकाटीचा योग्य परिणाम दिसून येईल.

शुभ रंग: हलका पिवळा – आशा, सकारात्मकता आणि यशाचे प्रतीक.

Virat Kohli snatches orange cap from suryakumar yadav in just few hours dc vs rcb ipl 2025

0


मुंबई इंडियंस और लखनऊ सुपर जायंट्स के बीच रविवार दोपहर को मैच खेला गया. इस मैच में सूर्यकुमार यादव ने शानदार 54 रनों की पारी खेलकर ऑरेंज कैप पर कब्जा जमा लिया था. वहीं अब शाम में रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु और दिल्ली कैपिटल्स के बीच खेले गए मैच में विराट कोहली ने 51 रनों की शानदार पारी खेलकर उनसे कैप छीन ली है.

मुंबई इंडियंस और लखनऊ सुपर जायंट्स के बीच रविवार दोपहर को मैच खेला गया. इस मैच में सूर्यकुमार यादव ने शानदार 54 रनों की पारी खेलकर ऑरेंज कैप पर कब्जा जमा लिया था. वहीं अब शाम में रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु और दिल्ली कैपिटल्स के बीच खेले गए मैच में विराट कोहली ने 51 रनों की शानदार पारी खेलकर उनसे कैप छीन ली है.

रविवार के मुकाबलों से पहले ऑरेंज कैप पर कब्जा साई सुदर्शन का था. सुदर्शन 8 मैचों में 417 रनों के साथ पहले स्थान पर थे. वहीं कोहली 392 रनों के साथ दूसरे पायदान पर थे. निकोलस पूरन इस लिस्ट में 9 मैचों में 377 रनों के साथ तीसरे स्थान पर थे.

रविवार के मुकाबलों से पहले ऑरेंज कैप पर कब्जा साई सुदर्शन का था. सुदर्शन 8 मैचों में 417 रनों के साथ पहले स्थान पर थे. वहीं कोहली 392 रनों के साथ दूसरे पायदान पर थे. निकोलस पूरन इस लिस्ट में 9 मैचों में 377 रनों के साथ तीसरे स्थान पर थे.

सूर्यकुमार लखनऊ के मैच से पहले इस लिस्ट में चौथे स्थान पर थे. उन्होंने कुल 9 मैचों में 373 रन बनाए थे. इसके बाद लखनऊ के खिलाफ उन्होंने 28 गेंदों में 54 रनों की तूफानी पारी खेली. जिसकी बदौलत उन्होंने ऑरेंज कैप पर कब्जा जमाया था. उनके 10 मैच में अब 427 रन हैं.

सूर्यकुमार लखनऊ के मैच से पहले इस लिस्ट में चौथे स्थान पर थे. उन्होंने कुल 9 मैचों में 373 रन बनाए थे. इसके बाद लखनऊ के खिलाफ उन्होंने 28 गेंदों में 54 रनों की तूफानी पारी खेली. जिसकी बदौलत उन्होंने ऑरेंज कैप पर कब्जा जमाया था. उनके 10 मैच में अब 427 रन हैं.

वहीं कोहली ने दिल्ली के खिलाफ 46 गेंदों में 51 रनों की पारी खेली. जिसके बाद वह सूर्यकुमार को पीछे छोड़कर ऑरेंज कैप की रेस में सबसे आगे निकल गए. कोहली ने 10 मैचों में 443 रन बनाए हैं.

वहीं कोहली ने दिल्ली के खिलाफ 46 गेंदों में 51 रनों की पारी खेली. जिसके बाद वह सूर्यकुमार को पीछे छोड़कर ऑरेंज कैप की रेस में सबसे आगे निकल गए. कोहली ने 10 मैचों में 443 रन बनाए हैं.

कोहली ने आरसीबी के तीन विकेट जल्दी गिरने के बाद चौथे विकेट के लिए क्रुणाल पांड्या के साथ 119 रनों की साझेदारी की. जिसकी वजह से टीम को मैच जीतने में काफी आसानी हुई. आरसीबी इस जीत के साथ प्वाइंट्स टेबल पर टॉप पर पहुंच गई है.

कोहली ने आरसीबी के तीन विकेट जल्दी गिरने के बाद चौथे विकेट के लिए क्रुणाल पांड्या के साथ 119 रनों की साझेदारी की. जिसकी वजह से टीम को मैच जीतने में काफी आसानी हुई. आरसीबी इस जीत के साथ प्वाइंट्स टेबल पर टॉप पर पहुंच गई है.

कोहली के बाद अब ऑरेंज कैप की दावेदारी में सूर्यकुमार दूसरे नंबर पर हैं. इसके बाद साई सुदर्शन का नंबर है. वहीं पूरन 403 रनों के साथ चौथे नंबर पर खिसक गए हैं. जबकि मिचेल मार्श मुंबई के खिलाफ 34 रनों की पारी खेलकर लिस्ट में 5वें स्थान पर आ गए. इस मैच से पहले 356 रनों के साथ जोस बटलर 5वें पायदान पर थे.

कोहली के बाद अब ऑरेंज कैप की दावेदारी में सूर्यकुमार दूसरे नंबर पर हैं. इसके बाद साई सुदर्शन का नंबर है. वहीं पूरन 403 रनों के साथ चौथे नंबर पर खिसक गए हैं. जबकि मिचेल मार्श मुंबई के खिलाफ 34 रनों की पारी खेलकर लिस्ट में 5वें स्थान पर आ गए. इस मैच से पहले 356 रनों के साथ जोस बटलर 5वें पायदान पर थे.

Published at : 27 Apr 2025 11:23 PM (IST)

आईपीएल फोटो गैलरी

आईपीएल वेब स्टोरीज



Source link

delhi capitals set target 163 runs Tristan Stubbs DC vs RCB 1st innings highlights virat kohli

0


Delhi Capitals vs Royal Challengers Bengaluru 1st innings Highlights: ट्रस्टन स्टब्स 18 गेंद में 34 रन और विपराज निगम छह गेंद में 12 रन ने दिल्ली कैपिटल्स को सम्मानजनक स्कोर तक पहुंचाया. दोनों ने सातवें विकेट के लिए 15 गेंद में 38 रनों की साझेदारी की. इन दोनों की बदौलत ही दिल्ली की टीम 160 का आंकड़ा पार कर सकी. 

दिल्ली कैपिटल्स ने 20 ओवर में 8 विकेट पर 162 रन बनाए. अंतिम 3 ओवर में दिल्ली ने 42 रन बनाए. 17 ओवर में दिल्ली का स्कोर सिर्फ 120 रन था. हालांकि, दिल्ली ने विस्फोटक शुरुआत की थी, लेकिन बीच के ओवरों में नियमित अंतराल पर विकेट गिरे और टीम संघर्ष करती दिखी. 

बता दें कि पिच काफी स्लो है. गेंद रुक कर आ रही है. दिल्ली के लिए अभिषोक पोरेल ने 11 गेंद में 28 रन बनाए. उनके बल्ले से 2 चौके और दो छक्के निकले. फाफ डु प्लेसिस 26 गेंद में सिर्फ 22 रन ही बना सके. केएल राहुल काफी देर तक क्रीज पर डटे रहे, लेकिन वह बड़े शॉट्स खेलने में नाकाम रहे. 

केएल राहुल ने 39 गेंद में 41 रन बनाए. उनके बल्ले से 3 चौके निकले. कप्तान अक्षर पटेल ने एक चौके और एक छक्के की मदद से 13 गेंद में 15 रन बनाए. मिस्टर फिनिशर आशुतोष शर्मा आज नाकाम रहे. आशुतोष सिर्फ दो रन ही बना सके. 

ट्रस्टन स्टब्स ने 18 गेंद में 34 रन बनाए. उन्होंने 5 चौके और एक छक्का जड़ा. विपराज निगम ने छह गेंद में एक छक्के की मदद से 12 रन बनाए. स्टब्स और निपराज ने 18वें ओवर में 17 और 19वें ओवर में 19 रन बनाए. हालांकि, लास्ट ओवर में सिर्फ छह रन ही बने.

बेंगलुरु के लिए भुवनेश्वर कुमार ने सबसे ज्यादा तीन विकेट झटके. उनको पिच से अच्छी स्विंग भी मिल रही थी. जोश हेजलवुड ने दो विकेट लिए. इसके अलावा यश दयाल और क्रुणाल पांड्या को एक-एक विकेट मिला. बेंगलुरु के लिए यह लक्ष्य आसान नहीं होने वाला है. अक्षर पटेल, कुलदीप यादव और विपराज निगम आरसीबी के बल्लेबाजों को परेशानी में डाल सकते हैं.



Source link

What Lucknow super giants captain rishabh pant said after losing to mumbai know who he held responsible mi vs lsg ipl 2025

0


मुंबई इंडियंस ने रविवार को खेले गए मैच में लखनऊ सुपर जायंट्स को 54 रनों से हरा दिया. लखनऊ के कप्तान ऋषभ पंत ने मैच हारने के बाद कहा कि आज उनकी टीम का दिन नहीं था.

मुंबई इंडियंस ने रविवार को खेले गए मैच में लखनऊ सुपर जायंट्स को 54 रनों से हरा दिया. लखनऊ के कप्तान ऋषभ पंत ने मैच हारने के बाद कहा कि आज उनकी टीम का दिन नहीं था.

पंत ने पहले बॉलिंग करने के फैसले को सही बताया और कहा कि वे ज्यादा से ज्यादा समय अपनी बल्लेबाजी पर भरोसा जताते हैं. लेकिन आज उनका दिन नहीं था.

पंत ने पहले बॉलिंग करने के फैसले को सही बताया और कहा कि वे ज्यादा से ज्यादा समय अपनी बल्लेबाजी पर भरोसा जताते हैं. लेकिन आज उनका दिन नहीं था.

पंत ने कहा कि दूसरी टीम अच्छा क्रिकेट खेल रही है, तो खुद पर सवाल उठाने के बजाय दूसरी टीम को क्रेडिट देना चाहिए. पंत लगातार खराब फॉर्म से जूझ रहे हैं. उन्होंने मुंबई के खिलाफ सिर्फ चार रन बनाए.

पंत ने कहा कि दूसरी टीम अच्छा क्रिकेट खेल रही है, तो खुद पर सवाल उठाने के बजाय दूसरी टीम को क्रेडिट देना चाहिए. पंत लगातार खराब फॉर्म से जूझ रहे हैं. उन्होंने मुंबई के खिलाफ सिर्फ चार रन बनाए.

पंत ने खुद के खराब प्रदर्शन पर कहा कि वे इसे बहुत सिंपल रख रहे हैं. इसके बारे में बहुत ज्यादा नहीं सोच रहे हैं. उन्होंने कहा कि ऐसे सीजन में जब कोई चीज आपकी तरफ नहीं जा रही है. तो आप प्लेयर के रूप में खुद पर सवाल उठाने लगते हैं. लेकिन यह टीम गेम है और अगर टीम बढ़ियां कर रही है, तो सिर्फ उसी बारे में सोचना चाहिए.

पंत ने खुद के खराब प्रदर्शन पर कहा कि वे इसे बहुत सिंपल रख रहे हैं. इसके बारे में बहुत ज्यादा नहीं सोच रहे हैं. उन्होंने कहा कि ऐसे सीजन में जब कोई चीज आपकी तरफ नहीं जा रही है. तो आप प्लेयर के रूप में खुद पर सवाल उठाने लगते हैं. लेकिन यह टीम गेम है और अगर टीम बढ़ियां कर रही है, तो सिर्फ उसी बारे में सोचना चाहिए.

मुंबई ने लखनऊ को 216 रनों का लक्ष्य दिया था. जिसके जवाब में लखनऊ सिर्फ 161 रन ही बना पाई और 54 रनों से मैच गंवा दिया. मुंबई के लिए  जसप्रीत बुमराह ने चार और ट्रेंट बोल्ट ने तीन विकेट झटके.

मुंबई ने लखनऊ को 216 रनों का लक्ष्य दिया था. जिसके जवाब में लखनऊ सिर्फ 161 रन ही बना पाई और 54 रनों से मैच गंवा दिया. मुंबई के लिए जसप्रीत बुमराह ने चार और ट्रेंट बोल्ट ने तीन विकेट झटके.

मुंबई की यह लगातार 5वीं जीत है. मुंबई के 10 मैच में 12 अंक हो गए हैं. 12 अंक के साथ प्वाइंट्स टेबल पर दूसरे स्थान पर पहुंच गई है. वहीं लखनऊ 10 मैचों में 10 प्वाइंट्स के साथ छठे स्थान पर है.

मुंबई की यह लगातार 5वीं जीत है. मुंबई के 10 मैच में 12 अंक हो गए हैं. 12 अंक के साथ प्वाइंट्स टेबल पर दूसरे स्थान पर पहुंच गई है. वहीं लखनऊ 10 मैचों में 10 प्वाइंट्स के साथ छठे स्थान पर है.

Published at : 27 Apr 2025 09:05 PM (IST)

आईपीएल फोटो गैलरी

आईपीएल वेब स्टोरीज



Source link

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com