Sunday, May 3, 2026
Home Blog Page 106

Thane-borivali twin tunnel be ready by 2028 says cm devendra fadanvis

0



Thane borivali twin tunnel be ready by 2028 says cm devendra.1578947368421&height=455&w=768&width=905

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणे-बोरिवली ट्विन टनल हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे, तो पूर्ण झाल्यानंतर, दीड ते दोन तासांचा प्रवास फक्त 15 मिनिटांत पूर्ण होईल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू झाल्यापासून तीन वर्षांच्या आत पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे.

मुंबईतील विधानभवनातील कॅबिनेट हॉलमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात कडक सूचना दिल्या. या दरम्यान, त्यांनी बहुप्रतिक्षित ठाणे ते बोरिवली ट्विन टनल प्रकल्पाच्याव प्रगतीचा आढावा घेतला.

संपूर्ण प्रकल्प कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आणि यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. बोगदा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण होईल. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील बैठकीत उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा ट्विन टनल  प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करावा आणि त्यात सुरक्षितता आणि पर्यावरणीय मानकांचे पूर्णपणे पालन करावे.


हेही वाचा

Asia cup 2025 may start from 10th september india and pakistan to play in tournament uae

0


भारत-पाकिस्तान के तनाव के बीच एशिया कप 2025 को लेकर संशय बना हुआ था. लेकिन अब एशिया कप को लेकर बड़ी अपडेट सामने आई है. एशिया कप 2025 की शुरुआत 10 सितंबर से हो सकती है.

भारत-पाकिस्तान के तनाव के बीच एशिया कप 2025 को लेकर संशय बना हुआ था. लेकिन अब एशिया कप को लेकर बड़ी अपडेट सामने आई है. एशिया कप 2025 की शुरुआत 10 सितंबर से हो सकती है.

इस बार एशिया कप टी20 फॉर्मेट में खेला जाएगा. इस साल कुल 6 टीमें इस टूर्नामेंट में हिस्सा लेंगी. रिपोर्ट्स की मानें तो भारत और पाकिस्तान भी अब इस टूर्नामेंट में खेलते हुए दिखेंगे.

इस बार एशिया कप टी20 फॉर्मेट में खेला जाएगा. इस साल कुल 6 टीमें इस टूर्नामेंट में हिस्सा लेंगी. रिपोर्ट्स की मानें तो भारत और पाकिस्तान भी अब इस टूर्नामेंट में खेलते हुए दिखेंगे.

इस बार के एशिया कप की मेजबानी भारत के हाथ में हैं. लेकिन पाकिस्तान मैच खेलने के लिए भारत नहीं आएगी. इसी वजह से एशिया कप के मैच भारत में न होकर, यूएई में हो सकते हैं.

इस बार के एशिया कप की मेजबानी भारत के हाथ में हैं. लेकिन पाकिस्तान मैच खेलने के लिए भारत नहीं आएगी. इसी वजह से एशिया कप के मैच भारत में न होकर, यूएई में हो सकते हैं.

भारत और पाकिस्तान के अलावा इस टूर्नामेंट में चार और टीमें होंगी. जिसमें श्रीलंका, बांग्लादेश, अफगानिस्तान और यूनाईटेड अरब अमीरात (UAE) का नाम शामिल है.

भारत और पाकिस्तान के अलावा इस टूर्नामेंट में चार और टीमें होंगी. जिसमें श्रीलंका, बांग्लादेश, अफगानिस्तान और यूनाईटेड अरब अमीरात (UAE) का नाम शामिल है.

रिपोर्ट्स के मुताबिक अब तक कुछ भी औपचारिक रूप से फाइनल नहीं हुआ है. लेकिन अगले हफ्ते तक इसको लेकर फैसला लिया जा सकता है. वहीं एशियन क्रिकेट काउंसिल जुलाई के पहले हफ्ते में शेड्यूल भी जारी कर सकती है.

रिपोर्ट्स के मुताबिक अब तक कुछ भी औपचारिक रूप से फाइनल नहीं हुआ है. लेकिन अगले हफ्ते तक इसको लेकर फैसला लिया जा सकता है. वहीं एशियन क्रिकेट काउंसिल जुलाई के पहले हफ्ते में शेड्यूल भी जारी कर सकती है.

बता दें कि अप्रैल में हुए पहलगाम हमले के बाद टूर्नामेंट पर संशय बन गया था. इसके बाद मई में भारत की तरफ से ऑपरेशन सिंदूर चलाने के बाद मामला और आगे बढ़ गया. जिसके बाद टूर्नामेंट के भविष्य पर संदेह पैदा हो गया था. लेकिन अब खबरों की मानें तो एशिया कप का आयोजन निश्चित रूप से होगा.

बता दें कि अप्रैल में हुए पहलगाम हमले के बाद टूर्नामेंट पर संशय बन गया था. इसके बाद मई में भारत की तरफ से ऑपरेशन सिंदूर चलाने के बाद मामला और आगे बढ़ गया. जिसके बाद टूर्नामेंट के भविष्य पर संदेह पैदा हो गया था. लेकिन अब खबरों की मानें तो एशिया कप का आयोजन निश्चित रूप से होगा.

Published at : 29 Jun 2025 09:50 PM (IST)

क्रिकेट फोटो गैलरी

क्रिकेट वेब स्टोरीज

BadlapurCity |३० जून २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य आणि दिवसाचा शुभ रंग

  • मेष: नवीन संधी मिळतील.
  • वृषभ: आर्थिक नियोजन यशस्वी होईल.
  • मिथुन: संवाद कौशल्य वाढेल.
  • कर्क: कौटुंबिक सुख मिळेल.
  • सिंह: नेतृत्वाची संधी मिळेल.
  • कन्या: आरोग्याची काळजी घ्या.
  • तूळ: सामाजिक बांधिलकी वाढेल.
  • वृश्चिक: आत्मविश्वासाने निर्णय घ्या.
  • धनु: शैक्षणिक प्रगती होईल.
  • मकर: व्यावसायिक यश मिळेल.
  • कुंभ: सर्जनशीलता वाढेल.
  • मीन: अध्यात्मिक शांती मिळेल.

5 जुलैला एकत्र जल्लोष मोर्चा होणार: उद्धव ठाकरे

0



5 जुलैला एकत्र जल्लोष मोर्चा होणार उद्धव ठाकरे.1578947368421&height=768&w=768&width=1368

हिंदीच्या सक्तीविरोधात मराठी माणसाच्या आंदोलनाने सरकारला अध्यादेश मागे घ्यावा लागला. सर्वच मराठीजनांनी 5 तारखेला मोर्चाची हाक दिली होती मात्र मराठी माणसांची एकजूट होऊ नये यासाठीच मोर्चाला घाबरून सरकारने अध्यादेश रद्द केला.
मात्र असे असले तरी 5 तारखेला जल्लोष मोर्चा होणार अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
शासनाच्या अध्यादेश रद्द करण्याच्या घोषणेनंतर ५ तारखेचा मोर्चा होणार नाही, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी जल्लोष मोर्चा किंवा सभा होईल, असे स्पष्ट केले. तसेच सगळ्यांनी बोलून दोन दिवसांत मोर्चा आणि सभेचे ठिकाण आणि वेळ जाहीर करू, असेही सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले, आज पूर्ण राज्यभर आंदोलन झाले. शासनाच्या जीआरची ठिकठिकाणी होळी करण्यात आली. मुंबईत पत्रकार संघासमोरील प्रांगणात मी आंदोलनात सहभागी झालो. मला अभिमान आहे की मराठी माणसांच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली. अशीच शक्ती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी दिसली होती. तेव्हाही त्यांचा डाव उधळला होता, आजही उधळला.

आजही मला वैषम्य वाटते, मराठी माणसांची एकजूट तोडण्याचे काही जणांकडून प्रयत्न सुरूच आहेत. पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी छान भूमिका घेतली की हिंदीला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे. मराठी-अमराठी वाद निवडणुकीच्या तोंडावर सरकारला उभा करायचा होता, पण मराठी माणसाने तो हाणून पाडला.


BadlapurTimes | ठाणे-भिवंडी मेट्रो मार्ग क्रमांक ५ – बदलापूरपर्यंत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या मागणीला गती

बदलापूर, २९ जून २०२५
बदलापूरकरांसाठी एक आशादायक बातमी समोर आली आहे. ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो मार्ग क्रमांक ५ चा विस्तार बदलापूरपर्यंत करावा, अशी स्पष्ट आणि ठोस मागणी बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

ही मागणी नुकतीच मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत मांडण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मेट्रो मार्ग क्रमांक ५ च्या सध्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. याच बैठकीत बदलापूरपर्यंत मेट्रो विस्ताराचे महत्त्व अधोरेखित करत पातकर यांनी अंबरनाथ, बदलापूर आणि जवळच्या उपनगरांतील नागरिकांच्या वाढत्या गरजांकडे लक्ष वेधले.

पातकर यांनी सांगितले की, “बदलापूर आणि परिसरातील लाखो प्रवासी दररोज ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईकडे प्रवास करतात. सध्याची रेल्वे सेवा पूर्ण क्षमतेने सुरू असून, ती अपुरी पडते. अशा वेळी मेट्रो सेवा ही काळाची गरज आहे.”

विशेष म्हणजे पातकर यांनी प्रस्तावित मेट्रो विस्तारासाठी आनंदनगर, चिखलोली आणि जव्हारपाडा या परिसरातील संभाव्य स्थानकांची माहितीही सादर केली. त्यांच्या म्हणण्यानुसार या भागातील घनवस्त्या आणि नागरिकांची संख्या पाहता मेट्रो सेवा अत्यंत लाभदायक ठरेल.

बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या प्रस्तावाची सकारात्मक दखल घेतली असून, तांत्रिक आणि आर्थिक शक्यता अभ्यासण्यासाठी रेल्वे विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) यांना निर्देश दिल्याचे वृत्त आहे. यामुळे बदलापूरपर्यंत मेट्रो येण्याच्या शक्यता बळावल्या आहेत.

सध्या मेट्रो मार्ग क्रमांक ५ हा ठाणे – भिवंडी – कल्याण या भागांत उभारण्यात येत आहे. या मेट्रो मार्गाच्या विस्तारामुळे पूर्व उपनगरांतील अनेक रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कल्याणनंतर जर हा मार्ग अंबरनाथ आणि बदलापूरकडे वळवण्यात आला, तर या भागात नागरिकांसाठी जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाची नवी संधी उगम पावेल.

बदलापूरसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरासाठी मेट्रो ही फक्त वाहतुकीची सेवा नसून, ती संपूर्ण शहरी विकासाला गती देणारी यंत्रणा ठरेल. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना याचा थेट फायदा होईल.

स्थानिक पातळीवरही नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, व्यावसायिक, तसेच महिलावर्गानेही मेट्रो सेवेची गरज अधोरेखित केली आहे. काही नागरी संस्थांनी ऑनलाईन याचिका, जनआंदोलन आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क यासारखे उपक्रमही सुरू केले आहेत.

राम पातकर यांनी सांगितले, “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बदलापूरकरांच्या वतीने ही मागणी केली आहे. त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अभ्यास सुरू झाल्यानंतर लवकरच या भागातील मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल अशी आशा आहे.”

लेखक: बदलापूर टाइम्स प्रतिनिधी
संदर्भ: पुण्य नगरी वृत्तपत्र – ठाणे आवृत्ती (२९ जून २०२५, पान ८)

BadlapurCity | २९ जून २०२५ रोजीचे सर्व १२ राशींचे सविस्तर मराठीत राशीभविष्य आणि दिवसाचा शुभ रंग

  • मेष: आत्मविश्वासाने पुढे जा.
  • वृषभ: कौटुंबिक आनंद मिळेल.
  • मिथुन: नवीन माहिती आत्मसात करा.
  • कर्क: आर्थिक स्थिरता राहील.
  • सिंह: कार्यात यश मिळेल.
  • कन्या: नवीन कौशल्य शिका.
  • तूळ: प्रेमात आनंद मिळेल.
  • वृश्चिक: करिअरमध्ये प्रगती होईल.
  • धनु: प्रवासाचा आनंद घ्या.
  • मकर: सामाजिक मान वाढेल.
  • कुंभ: सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल.
  • मीन: भावनिक स्थिरता राहील.
PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com